Home राजकीय ओबीसी मतदार ठरविणार आमदार

ओबीसी मतदार ठरविणार आमदार

0

गोंदिया- गोंदिया विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेला क्षेत्र आहे. या मतदार संघातील बहुसंख्य असलेल्या पोवार ,कुणबी,कलार,लोधी,मरार ,मळी
समाजातील नेत्यांनी भाजप असो वा राष्ट्रवादी वा काँग्रेस या पक्षात नेहमीच निष्ठेने कार्य केले. नेहमी द-या उचलणा-या या नेत्यांना पक्षाने चांगलेच राबवून घेतले. असे असले तरी या नेत्यांनी कधीही कुरबूर केली नाही. केवळ एकवेळा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद वगळता पोवार समजाला
ला या पक्षांनी फार काही दिले नाही. तुकडे दाखवून नेहमी या समाजाची बोळवण करण्याचे कार्य नेहमी होत गेले. तरीही या समाजातील नेत्यांनी कधीही हाराकिरी केली नाही. यामुळे यावेळी तरी हे राजकीय पक्ष या समाजाच्या सन्मानाला ठेच पोचविणार नाहीत, अशी अपेक्षा समाजातील मतदार बाळगून होते,परंतु त्ङ्मांच्ङ्मा त्ङ्मा अपेक्षेलाही काही वाव ‘िमळाला नाही.कलार समजातील सुरेश चौरागडेंनाही आपल्ङ्मा अस्तित्वासाठी रिंगणात उतरावे लागले आहे. पक्षप्रमखांनी गेल्ङ्मा अनेक वर्षापासून ङ्माठिकाणी भाजप राष्ट्रवादीकडून आम्हाला उमदवारी मळेल ङ्मा आशेत असलेल्ङ्मांच्ङ्मा आशेवरही पाणी ङ्केरले ङ्मामळे गोंदिङ्मा मतदारसंघ भाजप राष्ट्रवादीवर चांगलाच नाराज दिसून ङ्मेत असून पोवार , कुणबी,कलार,मळी,मरार,लोधी समजातील मतदार ङ्मा निवडणुकीत काङ्म निर्णाङ्मक भूमका घेतात त्ङ्माकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
obc-matdar
भाजपने तर १९६२ पासून पोवार ,कुणबी,मरार,मळी,लोधी समजाला कधी विधानसभेत जाण्ङ्माची संधी दिली हे त्ङ्माच पक्षातील मठ मठ्या वावड्या उठविणाङ्र्मानी सांगितल्ङ्मास जनतेलाही कळेल.मधल्ङ्मा काळात शिवसेनेच्ङ्मा कोट्यात मतदारसंघ गेल्ङ्मानंतर कुठे कुणबी समजाला संधी मळाली.परंतु पोवार समज हा अद्यापही मगेच आहे.त्ङ्मातही पोवार समजानंतर मठ्या संख्ङ्मेने असलेला दलीत,कलार,लोधी,मरार समजही उपेक्षित राहिला आहे.
गोंदिया विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यात सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाकडे जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. नेहमी याच मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर असायचा. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला मागे टाकत भाजपने तब्बल साडे सहा हजाराची आघाडी घेतली. या आघाडीमुळे भारतीय जनता पक्षात उत्साह संचारला होता पक्षाने ग्रामीण भागातील उमेदवाराला संधी द्यावी, असा ठरावही गोंदिया ग्रामीण भाजपने घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली दावेदारी पुढे केली. या मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या ही पोवार समाजाची असून आजवरच्या इतिहासात कधीही कुठल्याही पक्षाने या समाजातीलच नव्हे तर कुणबी समजातील नेत्याला उमेदवारी दिलेली नाही. राष्ट्रवादीने तर नेहमच गोqवद शेंडे ङ्मांच्ङ्मावर अन्ङ्माङ्म केलेला आहे.
या मतदारसंघातच नव्हे जिल्ह्यातही पोवार समाजाने अद्यापही एकी दाखविली नाही. कारण या समाजातील विविध पक्षात विखुरलेल्या नेत्यांवर समाजाचा विश्वास देखील उरला नाही. हे वास्तव्य या समाजातील नेत्यांनाही विसरणे शक्य नाही.
पोवार समाजातील नेत्यांच्या हाती पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे दिली, म्हणजे खूप काही दिले असे राजकीय गणित बनले आहे. परंतु, त्या जिल्हाध्यक्षांची काय अवस्था आहे, हे त्यांनाच ठाऊक. या परिस्थितीचे राजकीय विश्लेषण करून आपली राजकीय शक्ती टिकवून ठेवण्यात हा समाज अपयशी ठरला आहे.
गोंदिया मतदारसंघातून यावेळी निवडणूक लढविण्यासाठी प्रामुख्याने पोवार समाजातील उमेदवार समोर आले होते.तसेच कुणबी समजातूनही आले होते. ङ्मा दोन समजापैकी कुणा एकाला संबंधित पक्ष उमेदवारी देईल,असे चित्रही निर्मण झाले होते,मत्र ङ्मा समजाच्ङ्मा नेत्ङ्मांची तुती चाललीच नाही आणि राष्ट्रवादी व भाजपमधील कुणबी,पोवार,कलार,लोधी,मरार,मळी समजातील नेत्ङ्मांना इतरांचेच प्रचार करावे लागले त्ङ्मातही काही तथाकथीत काही ओबीसी
समजातील नाराज नेत्ङ्मावर नजर ठेऊन त्ङ्मांची जासुसी करुन पक्षाच्ङ्मा नेत्ङ्माकंडे आपण कसे चांगले चमच आहोत हे चांगले दाखविणारे राष्ट्रवादी,भाजपचे निष्ठावंत ठेकेदार बनल्ङ्माने ओबीसी समजातील नेत्ङ्मांचेच नव्हे काङ्र्मकत्ङ्र्मांचेही वाईट दिवस सुरु झाले आहेत.
दलीत समजावरही होत असलेला अन्ङ्माङ्म बघुन ङ्मावेळी बहुजन समज पक्षाने ङ्मोगेश बनसोड ङ्मांना रिंगणात उतरवले. बसपकडून लोधी समजाचे राजीव ठकरेले ङ्मांनी उमदवारी मगितली परंतु त्ङ्मांच्ङ्माही पदरी निराशा पडल्ङ्माने त्ङ्मांनी अपक्ष रिंगणात राहण्ङ्माचा निर्णङ्म घेत बसपशी बंडखोरी केली.
राष्ट्र‹वादीने कधीही गोंदिया भंडारा जिल्ह्यात पोवार समाजाला पुढे येऊ दिले नाही, हे वास्तव आहे. राष्ट्रवादी जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा सतिश राऊत ङ्मांच्ङ्मा मध्ङ्मङ्कातून उमदवारी गोंदिङ्मातून दिली गेली होती.परंतु तो काळ ङ्मा पक्षाच्ङ्मा जन्मचाच होता त्ङ्मामळे त्ङ्मा उमदवाराचे काङ्म होणार हे सर्वांनाच ठाऊक होते.आम्ही प्रतिनिधीत्व दिले हे सांगून होत नसते.
भाजपने १९६२ पासून गोंदिङ्मा मतदारसंघात दिलेल्ङ्मा उमदवाराकडे बघितल्ङ्मास बहुसंख्ङ्मेने भाजपसोबत असलेला समज म्हणून ज्ङ्मा पोवार व कुणबी समजाला ओळखले जाते त्ङ्मा समजाला एकदाही संधी दिली गेली नाही,हे वास्तव्ङ्म भाजपमधील मतदार विसरतो की अन्ङ्माङ्माचा प्रतिकार करतो हे तर ङ्मेत्ङ्मा १९ आँ्नटोंबरच्ङ्मा निकालानंतरच कळणार आहे.
तिरोड्यात काँग्रेसचे पी.जी.कटरे, भाजपचे विजङ्म रहांगडाले आणि अपक्ष दिलीप बन्सोड ङ्मांच्ङ्मात रंगत दिसून ङ्मेत आहे. ङ्मा मतदार संघात पोवार समजाची मते विभाजण्ङ्माची श्नङ्मता असल्ङ्माने अपक्ष उमदवार दिलीप बन्सोड ङ्मांना लाभ होण्ङ्माची श्नङ्मता वर्तविली जात आहे. बसपने दिलेला छुपा पाqठबा आणि शिवसेनेचे पंचम बिसेन ङ्मांनी भाजपमध्ङ्मे मरलेली सेंध भाजपसाठी धोकादाङ्मक दिसून ङ्मेत आहे. ङ्मा परिस्थितीत काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. तर आमगाव मतदार संघात अखेरच्ङ्म दिवशी काँग्रेसचे उमदवार रामरतन राऊत हे मगे पडले असून राष्ट्रवादीचे रमश ताराम ङ्मांनी आघाडी घेतल्ङ्माने जिल्ह्ङ्मतील एकमव मतदार संघ राष्ट्रवादीकडे जातो की काङ्म? अशी परिस्थिती निर्मण झाली आहे. ङ्मा भाजपचे संजङ्म पुराम मगे पडले आहेत. अर्जुनी मरगाव मतदार संघात भाजपचे राजकुमर बडोले आणि शिवसेनेच्ङ्मा किरण कांबळे ङ्मांच्ङ्मातच खरी लढाई दिसून ङ्मेत आहे. काँग्रेसचे राजेश नंदागवळी ङ्मांना अपक्ष किती डॅमज करतात त्ङ्मावर त्ङ्मांची परिस्थिती अवलंबून राहणार आहे.

Exit mobile version