Home राष्ट्रीय देश भाजप खासदार म्हणाले भागवतांच्या वक्तव्यामुळे पराभव

भाजप खासदार म्हणाले भागवतांच्या वक्तव्यामुळे पराभव

0

या पराभवाची अनेक कारणे आहेत. पण सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे, भागवत यांचे वक्तव्य. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित न करणे हीही मोठी चूक होती. आरक्षणाबाबतच्या वक्तव्याने मागास जमातीतील मतदार एकवटले. मुस्लीम समुदायही त्यांच्याबरोबर आला. त्यानंतर काय हाती येणार होते? प्रचार आणि नियोजनामुळे किमान एवढ्या जागा तरी हाती आल्या. भाजप वरच्या वर्गातील एखादा मुख्यमंत्री आणून बसवेल अशी शंका दलित आणि मागासांना आली. कारण संघ म्हणेल तेच भाजप करेल असे लोकांना वाटत होते.

Exit mobile version