भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानमधील पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांना अखेर आणीबाणी जाहीर करावी...
*जिल्हाधिकाऱ्यांचे लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 7 : शासनाची महत्वाकांक्षी गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ही योजना शेतजमिन सुपीक करणे...
संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात
प्रधानमंत्री यांच्या हस्ते होईल उद्घाटन
नवी दिल्ली, दि.7: छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास डोळे दिपवणाऱ्या संग्रहालयाच्या...
नवी दिल्ली: भारताने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करताना मंगळवारी रात्री दीड वाजता ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. तीनही...
नवी दिल्ली:-पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं अनेक राजनैतिक निर्णय घेतले आहेत. त्यातच आता भारत- पाकिस्तान सीमेवर...
Recent Comments