40.3 C
Gondiā
Saturday, May 17, 2025

Vidharbha NEWS

Maharashtra

14 पोलीस अधीक्षकांना पदोन्नती,रत्नागिरी पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांची बदली

मुंबई:-राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना बदलीपर बढती देण्यात आली असून उप महानिरीक्षक पदावर त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. त्यानुसार, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने...

Marathwada

Political News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार,तर काही ठिकाणी स्वबळावरही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे:-आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. मात्र, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्र पक्षाला...

युती अथवा आघाडीच्या भरवशावर राहू नका, कामाला लागा;मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मुंबई:-:-कोणत्याही युती अथवा आघाडीच्या भरवशावर राहू नका, तुम्ही कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुढील चार...

FEATURED NEWS

- Advertisement -

Stay Connected

470FansLike
746FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Hindi News

यशोगाथा

निवृत्तीनंतरही जलप्रेमात रमलेले अभियंता;’लाडेगाव जलताराचे रोल मॉडेल’

विजय सवाई यांची जलताऱ्यांतून हरित भविष्याची पायाभरणी वाशिम,दि.१६ मे -लाडेगाव नाव गेल्या काही महिन्यांत जलसंधारणाच्या दृष्टिकोनातून अनेकदा चर्चेत आले आहे. मात्र यावेळी या गावाच्या प्रसिद्धीमागे...

Vidharbha NEWS

Maharashtra

14 पोलीस अधीक्षकांना पदोन्नती,रत्नागिरी पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांची बदली

मुंबई:-राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना बदलीपर बढती देण्यात आली असून उप महानिरीक्षक पदावर त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. त्यानुसार, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने...

Marathwada

Political News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार,तर काही ठिकाणी स्वबळावरही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे:-आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. मात्र, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्र पक्षाला...

युती अथवा आघाडीच्या भरवशावर राहू नका, कामाला लागा;मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मुंबई:-:-कोणत्याही युती अथवा आघाडीच्या भरवशावर राहू नका, तुम्ही कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुढील चार...

FEATURED NEWS

- Advertisement -

Stay Connected

470FansLike
746FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Hindi News

यशोगाथा

निवृत्तीनंतरही जलप्रेमात रमलेले अभियंता;’लाडेगाव जलताराचे रोल मॉडेल’

विजय सवाई यांची जलताऱ्यांतून हरित भविष्याची पायाभरणी वाशिम,दि.१६ मे -लाडेगाव नाव गेल्या काही महिन्यांत जलसंधारणाच्या दृष्टिकोनातून अनेकदा चर्चेत आले आहे. मात्र यावेळी या गावाच्या प्रसिद्धीमागे...

Crime News

साईबाबांच्या शिर्डीत मोठी चोरी,३ कोटी २६ लाखांचे साडेतीन किलो सोने आणि ४ लाखांची रोकड लंपास

शिर्डी:-शिर्डी-शहरात एक धक्कादायक चोरीची घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका हॉटेलमधून तब्बल ३ कोटी २६ लाख रुपयांचे साडेतीन किलो सोने...

हलबीटोला येथील युवकाचा तलावाच्या खड्यात पडून मृत्यू

गोंदिया,दि.१७ः तालुक्यातील खमारी(हलबीटोला)येथील फुटका तलावात आपल्या जनावरांवर पाणी घालत असताना युवकाचा तोल जाऊन खड्यात पडल्याने तलावातील खड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.यात विश्व योगराज...

एसीबीने कारवाई करताच तहसीलदार फरार,दलाल जाळ्यात…

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगर येथील तहसील कार्यालयात कार्यरत अप्पर तहसीलदाराच्या वतीने त्याच्यासाठी लाच घेणाऱ्या दोन दलालांना तब्बल ६० हजार रुपयांची लाच घेत असताना एसीबीच्या...

निविदा प्रक्रियेत घोळ, जिल्हा क्रीडाधिकारी नंदा खुरपुडे निलंबित

गोंदिया- जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने जिल्ह्यात ४६ ओपन जिम तयार करण्याकरिता ३ कोटी १९ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. मात्र या निविदा प्रक्रियेत...

जुन्या वैमन्यासातून कारंजा येथे सावकाराची हत्या

गोंदिया,दि.१२ःगोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कारंजा येथे जुन्या वैमन्यासातून सावकाराची हत्या करण्यात आल्याची घटना फुलचूर ते कवलेवाडा मार्गावरील भद्रुटोलाजवळ आज १२ मे...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisment

Educational

Sports

Employment

Advertisment

देश - विदेश

न्यायमूर्ति भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताच्या 52व्या सरन्यायाधीश पदाची घेतली शपथ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ नवी दिल्ली, दि.१५ : राष्ट्रपति भवनात आयोजित एका विशेष समारोहात न्यायमूर्ति भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताच्या 52व्या मुख्य न्यायाधीश...

निवृत्तीच्या ३ महिने आधीच पाकिस्तानशी लढताना वीरमरण;सुभेदार मेजर शहीद,दोन मुलं पोरकी

नवी दिल्ली:-भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या ३ दिवसांपासून दोन्ही देशांकडून हल्ले सुरु आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूर आणि एअर स्ट्राइक केल्याने...

अवघ्या चार दिवसांत शहबाज शरीफ यांनी गुडघे टेकले

नवी दिल्ली:- पाकिस्तान काही केला सुधारणारा देश नाही हे पुन्हा एकदा त्यानं स्वता: सिद्ध करून दाखवलं आहे. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्ताननं युद्धबंदीचे...

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण, ‘या’ भागात आणीबाणीची घोषणा!

भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानमधील पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांना अखेर आणीबाणी जाहीर करावी...

जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळमुक्त योजनेतील कामाला वेग

*जिल्हाधिकाऱ्यांचे लाभ घेण्याचे आवाहन अमरावती, दि. 7 : शासनाची महत्वाकांक्षी गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ही योजना शेतजमिन सुपीक करणे...

Recent Comments

- Advertisement -