Vidharbha NEWS

मुर्री ते भागवत टोला बायपास मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, अपघातांची टांगती तलवार!

​गोंदिया (विशेष प्रतिनिधी): तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा व महत्त्वाचा मानला जाणारा मुर्री ते भागवत टोला बायपास मार्ग सध्या भीषण खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. या मार्गावरून दररोज...

Maharashtra

महसुली प्रकरणांतील चुका तातडीने दुरुस्त करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी, लोकाभिमुख, गतीमान कारभार हवा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा रत्नागिरी, दि.२ - जिल्ह्यातील प्रलंबित महसुली प्रकरणे वेळेत मार्गी लावा. तसेच कलम...

Marathwada/Khandesh

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

धाराशिव,दि.2 ऑगस्ट - परंडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय कामांचा तातडीने निपटारा व्हावा आणि शासनाच्या योजना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात,या उद्देशाने भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघस्तरीय ‘छत्रपती...

Political News

धान बोनसचा शब्द पाळा;अन्यथा जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन काँग्रेसचा सरकारला इशारा

गोंदिया:"धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महायुती सरकारने दिलेला धान बोनसचा शब्द तात्काळ पाळावा; अन्यथा काँग्रेस गप्प बसणार नाही आणि संपूर्ण...

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे-मनसेची संयुक्त पत्रकार परिषद; तिरंगा मार्चचे विजयोत्सवात रूपांतर

मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सादर केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर...

FEATURED NEWS

- Advertisement -

blank

Stay Connected

470FansLike
746FollowersFollow
61,453SubscribersSubscribe

Hindi News

यशोगाथा

सेंद्रिय भाजीपाला व रोपवाटिका: उमेद योजनेतून ग्रामीण अर्थकारणाला चालना

गोंदिया, दि. 11: आमगाव तालुक्यातील केलसर येथे “समृद्ध CLF गट” मार्फत सेंद्रिय भाजीपाला व रोपवाटिका प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील...

Crime News

तीन चिमुकल्यांच्या अकाली मृत्यूने खेडेगावावर पसरली शोककळा

कुरखेडा : तालुक्यातील मौजा खेडगाव येथे शनिवार (दि.1) दुपारी शाळेतून परत येताना सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांपैकी तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या...

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; २.०५ किलो गांजासह २.१० लाखांचा मुद्देमाल जप्त!

रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई; एका आरोपीला अटक, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल गोंदिया,दि. १ ऑगस्ट २०२६:जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पुन्हा...

गडचिरोलीत पोलिसांची धडक कारवाई! तब्बल २२ लाख ९९ हजारांचा अवैध दारूसाठा व २ चारचाकी वाहने जप्त

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही सुरू असलेल्या अवैध दारू तस्करी आणि विक्रीवर पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस ठाणे...

माओवादी असल्याचा बनाव करून दहशत पसरवणाऱ्या सहा जणांना गडचिरोली पोलिसांकडून बेड्या; पोमके फुलणार हद्दीतील घटना

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांची दहशत संपुष्टात आली असतानाच, नक्षलवाद्यांच्या नावाचा वापर करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर गडचिरोली पोलीस दलाने पुन्हा एकदा कठोर...

गोंदियात अग्रवाल गुरुजीचे विकृत कृत्य; अल्पवयीन मुलीचा विनयभंग, संतप्त ग्रामस्थांची पोलिसांत धाव

गोंदिया :विद्यार्थिनींना घडवणाऱ्या शिक्षकानेच पुन्हा एकदा गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया तालुक्यात उघडकीस आला आहे. गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या लंबाटोला(गिरोला)...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisment

Educational

Sports

Employment

Advertisment

देश - विदेश

जंतर मंतरवर जाणार्या विद्यार्थ्यांना शिवीगाळ आणि मारहाण, सत्यम पंडित याच्या अटकेची मागणी तीव्र

नवी दिल्ली/वृत्तसेवा=दिल्लीतील जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनात सामील होण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना मध्येच थांबवून, शिवीगाळ करून आणि कानशिलात मारल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल...

राष्ट्रीय कृषी विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी; दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र देशात सर्वप्रथम पात्र

नवी दिल्ली, २७ : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (आरकेव्हीवाय) मिळालेल्या निधीचा वेळेत आणि प्रभावी वापर करून महाराष्ट्राने देशात पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला आहे. या...

विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत ; हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी- राहुल गांधी

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे सांगत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. देशातील तरुण आणि...

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली (CJP Abhijit Deepke) : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan Resignation) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभरात गाजत असलेल्या नीट (NEET) परीक्षा प्रकरणातील...

अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

कित्येक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला प्रचंड मोठे यश मिळाले आहे. कारण केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा अखेर...

Recent Comments

- Advertisement -