
गडचिरोली, दि.१७: रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी न मिळणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील १४ गावांना जलयुक्त शिवार योजनेतून पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना खा. अशोक नेते यांनी आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.
रेगडी-घोट परिसरातील १४ गावांच्या प्रलंबित सिंचन समस्याचे निराकरण व उपाययोजना करण्यासाठी खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी ए.