मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.
वर्धा – ४५.९५ टक्के, अकोला -४२.६९ टक्के, अमरावती – ४३.७६ टक्के, बुलढाणा – ४१.६६ टक्के, हिंगोली – ४०.५० टक्के, नांदेड – ४२.४२ टक्के, परभणी -४४.४९ टक्के, यवतमाळ – वाशिम -४२.५५ टक्के
दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे.
वर्धा – ३२.३२ टक्के,अकोला -३२.२५ टक्के,अमरावती – ३१.४०टक्के,बुलढाणा – २९.०७ टक्के,हिंगोली – ३०.४६ टक्के,नांदेड – ३२.९३ टक्के,परभणी -३३.८८ टक्के,यवतमाळ – वाशिम -३१.४७ टक्के

सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८३ टक्के मतदान झाले आहे.
वर्धा – १८.३५ टक्के,अकोला -१७.३७ टक्के,अमरावती – १७.७३ टक्के,बुलढाणा – १७.९२ टक्के,हिंगोली – १८.१९ टक्के,नांदेड – २०.८५ टक्के,परभणी -२१.७७ टक्के,यवतमाळ – वाशिम – १८.०१ टक्के
सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ७.४५ टक्के मतदान झाले आहे.
वर्धा – ७.१८ टक्के,अकोला – ७.१७ टक्के,अमरावती -६.३४ टक्के,बुलढाणा – ६.६१ टक्के,हिंगोली – ७.२३ टक्के,नांदेड – ७.७३ टक्के,परभणी – ९.७२ टक्के,यवतमाळ – वाशिम – ७.२३ टक्के.