दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४३.०१ टक्के मतदान

0
4

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.

वर्धा – ४५.९५ टक्के, अकोला -४२.६९ टक्के, अमरावती – ४३.७६ टक्के, बुलढाणा –  ४१.६६  टक्के, हिंगोली –  ४०.५० टक्के, नांदेड –  ४२.४२ टक्के, परभणी -४४.४९ टक्के, यवतमाळ – वाशिम -४२.५५ टक्के

दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे.

वर्धा – ३२.३२ टक्के,अकोला -३२.२५ टक्के,अमरावती – ३१.४०टक्के,बुलढाणा –  २९.०७ टक्के,हिंगोली –  ३०.४६ टक्के,नांदेड –  ३२.९३ टक्के,परभणी -३३.८८ टक्के,यवतमाळ – वाशिम -३१.४७ टक्के

मतदान केंद्र बंद ठेवून आत मध्ये जेवणासाठी मतदान अधिकारी व केंद्राध्यक्ष ची पंगत

 सकाळी  ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८३ टक्के मतदान झाले आहे.

वर्धा – १८.३५ टक्के,अकोला -१७.३७ टक्के,अमरावती – १७.७३ टक्के,बुलढाणा –  १७.९२ टक्के,हिंगोली –  १८.१९ टक्के,नांदेड –  २०.८५ टक्के,परभणी -२१.७७ टक्के,यवतमाळ – वाशिम – १८.०१ टक्के

सकाळी  ९ वाजेपर्यंत सरासरी ७.४५ टक्के मतदान झाले आहे.

वर्धा – ७.१८ टक्के,अकोला – ७.१७ टक्के,अमरावती -६.३४ टक्के,बुलढाणा – ६.६१ टक्के,हिंगोली – ७.२३ टक्के,नांदेड – ७.७३ टक्के,परभणी – ९.७२ टक्के,यवतमाळ – वाशिम – ७.२३ टक्के.