मुंबई, दि. 26 : आदिवासी विद्यार्य़ांना निकृष्ट दर्जांचे साहित्य वाटप केले जात असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केला, याबाबत अजित पवार यांच्याकडून विधानसभेत पुरवे सादर करण्यात आले, पुरवे पाहून मुख्यमंत्र्यानी कारवाई करावी करण्याची मागणीही अजित पवार यांच्या मार्फत कऱण्यात आली.
आज विधानपरिषदमध्ये भ्रष्ट्राचाराच्या मुद्यावर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. भ्रष्ट मंत्र्यांना चौकशीविना क्लीन चिट दिल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भ्रष्टाचारी मंत्र्यांची जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंनी दिला आहे. यानंतर विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आल