महाराष्ट्राचा महाअर्थसंकल्प राज्याला सिद्धी कडे घेऊन जाईल : लायकराम भेंडारकर

0
21
राज्याचा जाहीर झालेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून प्रत्येक बाबींवर विचार करून तयार करण्यात आला आहे. रोजगार निर्मिती वर भर, विजेचे दर कमी करणे, महिलांना प्रशिक्षण देणे, शेती मधे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, रस्त्यांचे जाळे, कृषी सौर पंप वाटप, घरकुल योजनेला ५० हजार रुपये राज्याचे योगदान, प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल असे अनेक लोकहिताच्या घोषणा करण्यात आल्या असून हा महाराष्ट्राचा महाअर्थसंकल्प राज्याला सिद्धी कडे घेऊन जाईल.
– लायकराम भेंडारकर अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया