29.9 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Mar 16, 2018

अकोला जिल्ह्यात हार्दिक पटेलचा एल्गार मेळावा

अकोला , दि. १६ :-  विदर्भातील शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि...

ही तर ‘ब्रेक जनता प्रॉमिस’पार्टी.. TDP

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)दि.१६:- आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्ज देण्याची मागणी फेटाळल्याने टीडीपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे खासदार थोटा नरसिम्हन यांनी दुजोरा देत...

१९ मार्चला अन्नत्याग आंदोलनाचे आयोजन

यवतमाळ , दि. १६ :- साहेबराव शेषेराव करपे हे महागाव तालुक्यातील  चिलगव्हाण या गावचे सलग ११वर्ष गावाचे सरपंच पद भूषवणारे व युवा शेतकरी होते...

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेतून दुष्काळी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करावे- मुख्यमंत्री

मुंबई, दि. १६ :-: गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही अतिशय महत्त्वाकांक्षी आणि मोठं परिवर्तन करणारी योजना राज्य शासनाने हाती घेतली आहे. यामुळे धरणे, तलाव, तळी...

राज्यातील 922 गावांत पाणी संकट, पातळी तीन मीटरपेक्षा खालावली

गोंदिया/नागपूर,दि.१६ः-राज्यातील सुमारे ९२२ गावांत गंभीर पाणी संकट निर्माण झाले असून या गावातील पाणी पातळी ३ मीटरपेक्षाही खाली म्हणजे धोकादायक स्थितीत गेली आहे. भूजल सर्वेक्षण...

टँकरची दुचाकीला धडक; मुख्याध्यापकाचा मृत्यू

भंडारा,दि.१६ः-शाळा सिद्धी कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी येत असताना कारधा टि-पॉईंटजवळ भरधाव टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत मोहरणा (ता. लाखांदूर) येथील मुख्याध्यापक रवींद्र शामराव ढोके यांचा घटनास्थळीच...

जिल्हा कचेरीवर विद्यार्थ्यांचा मोर्चा

भंडारा दि.१६ः: शिष्यवृत्ती ही आम्हाला मिळणारी भिक नसून आमच्या हक्काची आहे, असा ध्येयवाद बाळगून सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या...

विदर्भात पावसाच्या हलक्या सरी; वातावरणात गारवा

गोंदिया,दि.१६ः: विदर्भात गोंदिया, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा यासह अन्यत्र गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. शुक्रवारी सकाळपर्यंत काही ठिकाणी हा वर्षाव...

नेर तालुक्यात ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या योजनेची सुरूवात

👉🏼 मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो राजु केंद्रे यांचा पुढाकार नेर दि.१६ः:  राज्यातील धरणे व जलसाठ्याच्यासाठवण क्षमतेत वाढ व्हावी म्हणून धरणांतील गाळकाढून तो शेतात वापरण्यासाठी राज्य सरकारने 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' योजना हाती घेतलीआहे. महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत महाराष्ट्रभर २५० ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे, नेर मधील गटग्रामपंचायत इंद्रठाणा साठी मागील एक...

अठरा वर्षांपासून रखडली ओबीसींची जनगणना-प्रा.श्रावण देवरे

नाशिक दि.१६ः ओबीसींनी टिकविलेली संस्कृती, जडणघडण समाजातील सर्व घटकांना जोडून ठेवणारी आणि समतावादी अशी आहे. संपूर्ण देशभर विखुरलेला हा समाज देशाच्या राजकीय, सामाजिक आणि...
- Advertisment -

Most Read