29 C
Gondiā
Friday, May 17, 2024

Monthly Archives: April, 2018

कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रशिक्षणासह प्रगत तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहचवा – मुख्यमंत्री

वसंतराव नाईक स्मृती सभागृहाचे उद्घाटन · कृषी मोबाईल ॲपचे लोकार्पण नागपूर,दि.२९ : : कृषी क्षेत्रात उत्पादकता आणि उत्पादन वाढविण्यासाठी आज उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहचविणे आवश्यक...

ऐतिहासिक सामुदायीक विवाह सोहळ्यात १०२ जोडपी विवाहबध्द

 दोन नक्षल आत्मसमर्पित जोडप्यांचा सहभाग - पोलिस अधीक्षक कार्यालय व मैत्री परिवार यांचा संयुक्त उपक्रम गडचिरोली,(अशोक दुर्गम) दि.२९ :- एक आगळा व ऐतिहासिक कार्यक्रम पोलिस अधीक्षक कार्यालय...

बेपत्ता युवकाचा मृतदेह तलावात आढळला

ब्रम्हपुरी,दि.२९ : ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण परिसराअंतर्गत येणाऱ्या वांद्रा येथील तलावात आज दिनांक २९ एप्रिल रोजी या बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह सकाळच्या सुमारास आढळून आला. मृत...

जातनिहाय जनगणना होणे आवश्यक-गोरे

गडचिरोली,दि.29 : ओबीसींची जातनिहाय जनगणना भारतीय संविधानानुसार आजतागायत झालेली नाही. शासनाच्या वतीने सन २०११ मध्ये जनगणना करण्यात आली. मात्र ही जनगणना जातनिहाय असल्याचे अद्यापही...

वर्षभरात आता चारच ग्रामसभा, ग्रामसेवकांना दिलासा

गोंदिया,दि.29 : वारंवार होणाऱ्या ग्राम सभांना चाप लावत आता ग्रामविकास विभागाने त्या संबंधीचे वेळापत्रकच आखून दिले आहे. त्यामुळे सतत ग्रामसभा घेण्याचेच काम करावे लागणाºया...

6 शिकाऱ्यांना अटक; रायफलसह काडतूसे जप्त

दिग्रस,दि.29 : दिग्रसच्या वन विभागाला पक्की माहिती मिळताच २७ व २८ एप्रिलच्या मध्यरात्री एकच्या सुमारास सापळा रचुन ६ वन्यजीव शिकाऱ्यांवर झडप घालून त्यांच्या जवळील १ रायफल, २...

राज्यातील सर्व कृषिपंपांना 2025 पर्यंत सौरऊर्जा – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई,दि.29 - येत्या 2025 पर्यंत राज्यातील सुमारे 45 लाख कृषिपंपांना टप्प्याटप्प्याने सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे कृषिपंपांना दिवसा तसेच पुरेशी व...

छेडखानीला कंटाळून युवतीची आत्महत्या

साकोली,दि.29ः-दोन युवकांच्या छेडखानीला कंटाळून एका युवतीने स्वत:ला पेटवून आत्महत्या केली. ही घटना २५ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास साकोली येथील सिव्हील वॉर्डात घडली. रश्मी महेंद्र...

३ गुन्ह्यात अडकलेला शालीकराम डोलारे ७ जिल्ह्यातून हद्दपार

गोंदिया,दि.२८ः-रामनगर पोलीस ठाणेहद्दीतील आरोप शालीकराम डोलारे २ वर्षासाठी गोंदियासह शेजारील जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा निर्णय उपविभागीय दंडाधिकारी यांनी घेतला आहे.विविध गुन्ह्यामध्ये तसेच गावात राहून दहशत...

रायगड जिल्ह्यात ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाची सुरवात

रायगड दि.२८ः-- मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यात ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबवण्यात येत आहे. मात्र  सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल तर...
- Advertisment -

Most Read