फडणवीसांची मोदींकडे 10 हजार कोटींची मागणी

0
4

नवी दिल्ली, दि. 07: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती मांडली. दुष्काळाबाबत पंतप्रधानांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रानं केंद्राकडे 10 हजार कोटींची मागणी केली आहे. त्यासाठी केंद्र सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मराठवाडा-विदर्भ यासह पश्चिम महाराष्ट्रातील अपुर्ण सिंचन प्रकल्पांसलाठी महाराष्ट्रानं केंद्रकडे 10 हजार कोटींची मागणी केली आहे. त्यासाठी केंद्र सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.