जिल्हास्तरावर पालक सचिवांची नियुक्ती

0
130

मुंबई : राज्यात लोकशाही दिनाची व महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी नवीन पालक सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा व पालक सचिव पुढीलप्रमाणे :- मुंबई शहर – सुमीत मल्लिक, मुंबई उपनगर – एस.के.श्रीवास्तव, ठाणे – के.पी.बक्षी, रायगड – गौतम चटर्जी, रत्नागिरी – राधिका रस्तोगी, सिंधुदुर्ग – वल्सा नायर सिंह, नाशिक – अजोय मेहता, धुळे – मनुकुमार श्रीवास्तव, नंदुरबार – के.एच.गोविंदराज, जळगाव – राजेशकुमार मीना, अहमदनगर – प्रभाकर देशमुख, पुणे – नितीन करीर, सातारा – श्रीकांत सिंह, सांगली – बिजय कुमार, सोलापूर – मिलींद म्हैसकर, कोल्हापूर – राजगोपाल देवरा, औरंगाबाद – अपूर्व चंद्रा, जालना – संजय चहांदे, परभणी – एस.एस.संधू, हिंगोली – उज्वल उके, बीड – संजय कुमार, नांदेड – सुजाता सौनिक, उस्मानाबाद – महेश पाठक, लातूर – मनिषा पाटणकर-म्हैसकर, बुलढाणा – एस.एम.देशपांडे, अकोला – बलदेव सिंह, वाशिम – नंदकुमार, अमरावती – मालिनी शंकर, यवतमाळ – व्ही.गिरीराज, वर्धा – डॉ.एस.के.शर्मा, नागपूर – प्रवीण दराडे, भंडारा – दीपक कपूर, गोंदिया – डॉ.पी.एस.मिना, चंद्रपूर – प्रवीण परदेशी, गडचिरोली – विकास खारगे आणि पालघर – मुकेश खुल्लर.