36.7 C
Gondiā
Monday, May 19, 2025
Home Blog Page 5694

जय’ जिवंत नाही-खा.पटोले

0

भंडारा: जिल्हयातीलच नव्हे तर राज्यासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेला वाघ ‘जय’ याची शिकार करण्यात आली असुन तो जिवंत नसल्याचे खा.नाना पटोले यांनी सांगीतले.तसेच या सर्व प्रकाराला वन विभाग पुर्णपणे जबाबदार असुन त्याची तक्रार पं्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करून ‘जय’ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे खा.नाना पटोले यांनी विश्रामगृहात आयोजित पत्रकारपरिषदेत सांगीतले. आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ असलेला ‘जय’ याची अज्ञातांकडुन शिकार करण्यात आली आहे.मात्र वनविभाग त्या संदर्भातील तथ्य पुढे न आणता निरर्थक गोष्टींचा आधार घेत ‘जय’ जिवंत असल्याचा देखावा करीत आहे.‘जय’ च्या नसण्याला पुर्णपणे वनविभाग जबाबदार असुन या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सुध्दा खा.पटोले यांनी केली. ‘जय’ हा उमरेड-कºहांडला अभयारण्यात येणाºया पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र होते.‘जय’ ला बघण्याकरीता देश-विदेशातुन पर्यटक येत असत त्यामुळेच एका वर्षात शासनाला २४ कोटी रूपयाचे भांडवल प्राप्त झाले होते.तसेच उमरेड-कºहांडला अभयारण्य परिसरातील बेरोजगारांना बºयापैकी रोजगार प्राप्त झाला होता.मात्र मागील दोन-तीन महिन्यापासुन ‘ज़य’ उ म् ा र े ड – क º ह ा ं ड ल् ा ा अभयारण्यातुन बेपत्ता असल्याने पर्यटकांनी अभयारण्याकडे पाठ फिरविली आहे.त्याचा फटका शासनाच्या महसुलावर बसत असून परिसरातील बेरोजगारांच्या रोजगाराचा सुध्दा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘जय’ याने अभयारण्यातुन स्थलांतरण केले असल्याचे वन विभागातर्फे सांगीतले जात असले तरी ‘जय’ ची शिकार झाली असून तो जिवंत नाही हीच वास्तविकता असल्याचे खा.नाना पटोले यांनी सांगीतले.या प्रकरणी काही दिवसातच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवुन या विषयी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेसुध्दा सांगीतले. सध्या जिल्हयातील धान पिकावर लष्करी अळींचा प्रादुर्भाव दिसुन येत असून त्यामुळे मोठया प्रमाणात पीकांची हानी झाली आहे.त्याकरीता शेतकºयांनी पिक विमा योजनेअंतर्गत संबंधित तालुका कृषी विभागाकडे दोन प्रतित अर्ज सादर करावे असे आवाहनही खा.पटोले यांनी केले. विरोधकांकडुन भंडारा जिल्हयातील गोसेखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पातुन वगळण्यात आल्याचा अपप्रचार सुरू असुन गोसेखुर्द हा आजही राष्ट्रीय प्रकल्प आहे आणि त्याकरीता केंद्र सरकारने निधी दिला असून लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणर आहे.देशात एकुण ११ राष्ट्रीय प्रकल्प असुन त्यामध्ये गोसे खुर्द या प्रकल्पाचा सुध्दा समावेश असल्याचे खा.पटोले यांनी सांगीतले.गोसे खुर्द प्रकल्पाच्या बांधकामात मोठया प्रमाणात अनियमितता आढळुन आल्याने मागील पास ते सहा वर्षापासुन केद्र सरकारने गोसे खुर्द प्रकल्पाला निधी नाकारला होता.मात्र केदं्रीय समितीने गोसे प्रकल्पाचा आढावा घेत राज्य सरकारला गोसे खुर्द प्रकल्पाच्या बांधकामामध्ये झालेल्या अनियमितता सुधारण्याचे आदेश दिल्याने राज्य सरकारने ते दुरूस्त केले आणि त्यामुळेच केंद्र सरकारने गोसे खुर्द प्रकल्पासाठी निधी मंजुर केला असुन २०२०-२१ पर्यंत गोसे खुर्द प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येणार असल्याचे खा.नाना पटोले यांनी यावेळी सांगीतले.तुमसर तालुक्यातील बावनथडी योजनेकरीता केंद्राच्या प्रधानमंत्री जलसिंचन योजनेअंतर्गत १७०० कोटी रूपये मंजुर झाले असून बावनथडी प्रकल्प लकवरच पुर्णत्वास येणार असल्याचे खा.पटोले सांगीतले.

तेलंगणामध्ये बस कालव्यात कोसळली, 9 जणांचा मृत्यू

0

वृत्तसंस्था
हैद्राबाद, दि. 22 – तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यात खासगी बस पुलावरुन कालव्यात कोसळून अपघात झाला आहे. सोमवारी पहाटे हा अपघात झाला. अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त बस हैद्राबादहून खम्मम जिल्ह्याकडे चालली असताना हा अपघात झाला. खम्माम जिल्ह्यामधीलच नागार्जूनसागर कालव्यात बस कोसळली आहे.

वीरेन्द्र जायसवाल ने एमएलसी हेतू केंद्रीय मंत्री गडकरी को आवेदन सौंपा

0

नागपुर। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के निवासस्थान पर एड. वीरेन्द्र जायसवाल ने भंडारा-गोंदिया विधान परिषद चुनाव हेतू भाजपा की उम्मीदवारी मिलने हेतू केंद्रीय मंत्री गडकरी को आवेदन सौंपा। भंडारा के वरिष्ठ भाजपा नेता डा. प्रकाश मालगावे, गोंदिया न.प. बांधकाम सभापती बंटी पंचबुध्दे भी उनके साथ थे।
एड. वीरेन्द्र जायसवाल ने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को भंडारा-गोंदिया विधान परिषद चुनाव के संदर्भ में विशेष जानकारी भी दी।
एड. वीरेन्द्र जायसवाल ने इस आवेदन की प्रतिलिपी भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाह, प्रदेश भाजपा अध्यक्ष श्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फड़णवीस, सांसद नाना पटोले, भाजपा अध्यक्ष भंडारा जिला मो. तारीक कुरैशी, भाजपा अध्यक्ष गोंदिया जिला श्री हेमंतजी पटले व पालकमंत्री श्री राजकुमार बडोले को प्रेषित कर भंडारा-गोंदिया विधान परिषद से भाजपा की उम्मीदवारी मिलने हेतू निवेदन किया है।

चौकशी समिती गठीत :शिंगाडा तलाव सौंदर्यीकरणात गैरव्यवहार?

0

गोंदिया,दि.22 : तिरोड्यातील सिंगाडा तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या ८ कोटी रुपयांच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत प्राप्त तक्रारीच्या आधारे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी दोन सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते हे या समितीचे अध्यक्ष तर जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे सदस्य आहेत. या द्विसदस्यीय समितीला महिनाभरात आपला अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करायचा आहे.विशेष म्हणजे याच प्रकरणाला घेऊन नगरसेवक देवेंद्र तिवारी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.परंतु न्यायालयाने ती याचिका फेटाळत लघुपाटबंधारे विभागाला तलावासंबधी माहिती देण्याचे निर्देश दिले होते.
तिरोडा नगर परिषदेच्या वतीने तेथील सिंगाडा तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम केले जात आहे. ८ कोटी रुपयांच्या या कामात निविदा प्रक्रियेत व सौंदर्यीकरणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार तिरोडा येथील सुनील कुंभारे व इतर तिघांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यात नगर परिषदेचे अध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यावर कायदेशिर कारवाईची मागणी करण्यात आली. त्यानुसार उपायुक्त (महसूल) तथा प्रभारी अधिकारी, नगर परिषद प्रशासन नागपूर यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना सदर कामाची चौकशी करण्यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी गोंदिया यांना दिले.
जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी याप्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दोन सदस्यीय समिती नेमून त्यांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल एक महिन्यात सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय बाहेर येते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

केंद्राकडून तूरडाळसाठा उचलण्यात महाराष्ट्राची हाराकिरी

0

नवी दिल्ली : डाळींच्या दरवाढीचा मुद्दा संसदेत आणि विधानसभांमध्ये गाजल्यानंतरही राज्यांनी केंद्राकडून मंजूर झालेला डाळसाठा घेण्याकडे पाठ फिरवली आहे. यामध्ये भाजपशासीत महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात ही राज्ये अव्वल आहे. तब्बल 7000 टन तूरडाळीची मागणी करणाऱ्या महाराष्ट्राला 4352 टन डाळसाठा मंजूर झाला आहे. पण प्रत्यक्षात फक्त 87.29 टन डाळच राज्याने केंद्राकडून घेतली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ऑगस्टच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगाण, छत्तीसगड, बिहार, अंदमान आणि निकोबार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, हरियाना या राज्यांनी तब्बल राज्यांची मासिक मागणी 47 हजार टन तूरडाळीची आहे. केंद्राने बफरसाठ्यातून 29 हजार टन साठा देण्याचे मंजूर केले. प्रत्यक्षात फक्त साडेसहा हजार टनांच्या आसपास साठाच राज्यांनी घेतला आहे. अर्थात, केंद्राकडे 9800 टन तूरडाळीचे पैसे राज्यांनी जमा केले आहेत.
सरकारकडे डाळींचा जवळपास दोन लाख टनांचा बफरसाठा असूनही डाळींच्या महागाईचे माध्यमांमध्ये झळकणारे आकडे आणि राज्य सरकारांकडून डाळ साठा उचलण्याकडे होत असलेले दुर्लक्ष केंद्राच्या चिंतेचा विषय ठरले आहेत. यामुळे राज्यांच्या उदासीनतेबद्दल केवळ हतबलता व्यक्त करण्याऐवजी आता बाजार हस्तक्षेप योजनेमार्फत डाळसाठा बाजारात आणण्याबाबत पर्यायी योजनेवर सरकार विचार करत आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारातील डाळींच्या दरातील तफावतीबद्दलही केंद्राने राज्यांना खडसावले आहे. राज्यांमध्ये ही तफावत सात ते 32 टक्‍क्‍यांपर्यंत पोचली आहे.

सुकमा में साप्ताहिक बाजार में ब्लास्ट, एक जवान घायल, एक नक्सली ढेर

0

सुकमा। जिले के एर्राबोर साप्ताहिक बाजार में नक्सलियों ने एक आईईडी ब्लास्ट किया जिसमें सीआरपीएफ का एक जवान घायल हो गया। घटना के बाद फा‍यरिंग में एक वर्दीधारी नक्सली के मारे जाने की बात कही जा रही है। घायल जवान का नाम दिलीप कुमार बोरे है, जिन्हें इलाज के लिए अस्पताल में भर्ती करवाया गया है।

जानकारी के मुताबिक सीआरपीएफ की दो बटालियन साप्ताहिक बाजार में ड्यूटी पर गई थी। इस दौरान नक्सलियों ने उन्हें निशाना बनाकर धमाका कर दिया। घटना में जवान के पैर में चोट आई है। घटना के बाद इलाके के ग्रामीणों में दहशत फैल गई है। उधर सुरक्षाबलों ने आस-पास के इलाकों में नक्सलियों को पकड़ने के लिए सर्चिंग शुरू कर दी। एर्राबोर थाना क्षेत्र में सर्चिंग के दौरान तीन आईईडी और बरामद किए गए, जिन्हें मौके पर ही डिफ्यूज कर दिया गया।

नारायणपुर में नक्सलियों ने लगाए बैनर-पर्चे

नक्सलियों ने रावघाट खदान के विरोध में बैनर और पर्चे लागए। बैनर के साथ बम लगे होने की आशंका है। बैनर के साथ विधुत तार है लटका हुआ मिला, नक्सलियों ने खोड़गांव में जगह-जगह बैनर लगाए हैं।

इनामी नक्सली ने किया समर्पण

1 लाख के इनामी नक्सली सहित 7 नक्सलियों ने एसपी के सामने आत्मसमर्पण किया। एक नक्सली ने हथियार के साथ किया समर्पण किया है। किसकोडो एरिया में ये नक्सली सक्रीय थे, आगजनी तोड़फोड़ जैसी घटनाओ में रहे है शामिल।

मंत्री जी के हाथों साइकिल चाहिए…तो लगाओ झाड़ू

0

रायपुर/अम्बिकापुर। प्रदेश में सरकारी स्कूलों में शिक्षा की हालत वैसे ही खराब है और ऐसे में शायद जिम्मेदार अफसरों को लगता है कि बेटियां पढ़-लिखकर करेंगी क्या झाड़ू ही लगा लें। मामला सरगुजा जिले के चेंद्रा का है।

यहां नए थाना भवन का उद्घाटन करने गृहमंत्री आने वाले थे और साथ ही उनके हाथों सरकारी स्कूल की छात्राओं को सरस्वती योजना के तहत साइकिल का वितरण होना था।

नए थाना भवन में गंदगी पसरी थी। साइकिल की आस में आई छात्राओं को अफसरों ने कहा मंत्री जी के हांथों साइकिल चाहिए ना…तो झाड़ू लगाकर सफाई कर दो और छात्राओं के हाथों में झाड़ू पकड़ा दी।

थाना भवन में अफसर से लेकर सिपाही तक सीना ताने व्यवस्था का मुआयना कर रहे थे और छात्राएं उनके बीच झाड़ू लगा रही थीं। इसके बाद गृहमंत्री राम सेवक पैंकरा आए और छात्राओं को साइकिलें बांटीं। यह घटना 20 अगस्त की है।

इसका वीडियो वायरल होने के बाद आज यह मामला सामने आया। जिस समय छात्राएं झाड़ू लगा रही थीं, वहां जिला पुलिस के आला अधिकारियों का पूरा महकमा मौजूद था। कार्यक्रम के दौरान छात्राओं को कई घंटे भूखे-प्यासे मैदान में भी बैठाए रखा।

पाकिस्तान बेनकाब: हामिद करजई ने कहा, पाक करता है ISIS की मदद

0

नई दिल्ली। अफगानिस्तान के पूर्व राष्ट्रपति हामिद करजई ने एक बार फिर पाकिस्तान को आडे हाथों लिया हैं। समाचार एजेंसी एएनआई से बात करते हुए उन्होंने कहा कि अफगानिस्तान के पास इस बात के पुख्ता सबूत हैं कि पाकिस्तान जैसी विदेशी ताकतें आतंकी संगठन आइएस को मदद कर रही हैं।
वहीं भारत-अफगान रिश्तों पर बात करते हुए अफगानिस्तान के पूर्व राष्ट्रपति करजई ने कहा कि भारत-अफगान संबंध सदियों पुराने हैं, और दोनों के बीच संबंध हमेशा गहरे बने रहेंगे। उन्होंने कहा कि अफगानिस्तान के विकास में भारत की अहम भूमिका रही है। उम्मीद है कि अफगानिस्तान के विकास में भारत हमेशा साथ देता रहेगा।
जानिए, बलूच मुद्दे पर क्यों भारत के साथ आए बांग्लादेश-अफगानिस्तान
बलूचिस्तान के मुद्दे पर बात करते हुए उन्होंने कहा कि हमारी सहानुभूति बलूचिस्तान के लोगों के साथ है, और उनके कष्टों का अंत होना चाहिए। आपको बता दें कि इससे पहले हामिद करजई ने स्वतंत्रता दिवस के मौके पर लाल किले की प्राचीर से बलूचिस्तान में हो रहे मानवाधिकारों के हनन का मुद्दा उठाने पर भी पीएम मोदी की तारीफ की थी।
करजई ने कहा था कि भारत को पाकिस्तान के उकसावे को जवाब देने का हक है। उन्होंने कहा था, ‘पाकिस्तानी एजेंसियां आजादी से अफगानिस्तान और भारत को लेकर बात करती रहती है। लेकिन, ऐसा पहली बार है कि भारत के प्रधानमंत्री ने बलूचिस्तान पर टिप्पणी की हो।

घुसखोरीचा डाव उधळला; 3 दहशतवादी ठार

0

वृत्तसंस्था
श्रीनगर – काश्मीरमधील तांगधार सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) भारतीय हद्दीत घुसखोरी करत असलेल्या दहशतवाद्यांचा कट उधळून लावत, सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारले.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी तांगधार सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौकीवर झालेल्या हल्ल्यामध्ये या दहशतवाद्यांचा समावेश होता. आज (रविवार) सकाळी पुन्हा एकदा त्यांनी आणखी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. लष्कराच्या जवानांनी त्यांचा हा कट उधळून लावत तिन्ही दहशतवाद्यांना ठार मारले.

भाजप आणि आरएसएसचा आरक्षण संपविण्याचा डाव – मायावती

0

वृत्तसंस्था
आग्रा, दि. २१ : भाजपशासित राज्यात दलितांवरील हल्यांत वाढ झाली आहे. भाजपा आणि आरएसएसचा आरक्षण संपविण्याचा डाव आहे अशी टीका मयावती यांनी आग्रा येथिल रॅली दरम्यान केली. या रॅलीमार्फत त्यांनी उत्तरप्रदेश मधील प्राचाराचा नारळ फोडला आहे. पुढील वर्षी उत्तरप्रदेशमधील मतदान होणार आहे. बिहारप्रमाणेच उत्तरप्रदेशमध्ये देखिल जातीयवादावर निवडणूक होणार का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
पुढे बोलताना म्हणाल्या, भाजपाप्रमाणे काँग्रेस देखील अरक्षण संपवण्याचे प्रयत्न करत आहे. काँग्रेस आणि भाजपा एकसारखेच आहे. फक्त यांच्या जागा बदलल्या आहेत. भाजपा आणि काँग्रेसने दलीतविरोद्दी एक फळीच तयार केली आहे.

मायावती यांनी मादी यांच्यावर घणघोर टीका केली. त्या म्हणाल्या. अपयश झाकण्यासाठी बलुचिस्तानचा मुद्दा पुढे आणला गेला आहे. मोठ्या उद्योगपतींची कर्जे माफ करणे हेच केंद्रातील सरकारचे काम आहे. सर्वांना मोफत घरे देणार, भ्रष्टाचार संपवणार अशी अनेक अश्वासने निवडणूकीला दिली होती. पण केंद्रातील सत्तेत आल्यानंतर भाजपने एकही आश्वासन पाळले नाही. देशातील व्यापाऱ्यांवर, शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, देशात अच्छे दिन आलेच नाहीत. पण उत्तर प्रदेशात बसपाचे सरकार येणार आणि येथिल लोकंना अच्छे दिन पहायला मिळणार असा विश्वास मायावतींनी व्यक्त केला.