39.3 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Sep 29, 2017

रेल्वे प्रकरण-वडसा रेल्वेस्टेशनचे सहायक स्टेशनमास्टर निलंबित

देसाईगंज, दि.२९: येथील कब्रस्तानजीकच्या रस्त्यावर असलेले रेल्वे फाटक बंद न होताही रुळावरुन रेल्वे धावल्याने नागरिकांमध्ये काही क्षण धडकी भरली होती. मात्र, पांथस्थांनी प्रसंगावधान दाखविल्याने...

बोडीत मृतावस्थेत आढळला भगवंतराव आश्रमशाळेचा विद्यार्थी

गडचिरोली,दि.२९: मुलचेरा येथील भगवंतराव माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील बारावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह बोडीत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. प्रदीप व्यंकटेश तोरे(१८)रा.बोटलाचेरु असे मृत विद्यार्थ्याचे...

कुऱ्हाडीत मातामृत्यू झालेल्या घरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट

गोरेगाव ,दि.२९ : गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथील ललिता भुमेश्वर पंधरे (वय २२) या ९ महिन्याच्या गर्भवती महिलेचा १५ सप्टेबर रोजी केटिएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे...

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू

मुंबई,दि.29 - मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण  33 जण...

भाजप सरकारविरुद्ध खोरिपाचे जनसंघर्ष अभियान: माजी आमदार उपेंद्र शेंडे

गडचिरोली ,दि.२९: भाजप सरकारच्या काळात दलित, मुस्लिम, आदिवासी, ख्रिश्चन व महिलांवर अत्याचार वाढत असून, महागाई व बेरोजगारी कमी करण्याबाबत हे सरकार सपशेल अपयशी ठरले...

हागणदारीमुक्ती न झाल्यास वेतनवाढ, पदोन्नती रोखणार-ना. लोणीकर

नाशिक,दि.29 -राज्यात २०१८ पर्यंत प्रत्येक जिल्हा हागणदारीमुक्त होण्यासाठी राज्य शासन शौचालयांसाठी हवी तशी आर्थिक मदत करणार आहे. परंतु तोपर्यंत उद्दिष्ट साध्य झाले नाही तर...

पुरातन व सांस्कृतिक वारशांच्या जतनासाठी निधी

चंद्रपूर,दि.29 : चंद्रपूर या ऐतिहासिक महानगरातील गोंडकालीन समृद्ध अशा वारशाचे तसेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील व जिल्ह्यातील पुरातन वास्तुंचे जतन करण्यासाठी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक...

पोलीस ठाणे व वसाहतीचा प्रश्न मार्गी लागणार-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.29 : गोंदिया विधानसभा मतदारसंघातील रामनगर व रावणवाडी येथील पोलीस ठाण्यांसाठी इमारत बांधकामासह येथील मनोहर चौकातील पोलीस लाईनच्या जागेवर १५० फ्लॅट्सचे बांधकाम लवकरच केले...

पंचशील ध्वजांनी सजली दीक्षाभूमी

नागपूर,दि.29 : ज्या भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांच्या मनगटात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ फुंकले ती दीक्षाभूमी ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त...

नागपूर करार व केळकर समितीच्या अहवालाची होळी

नागपूर,दि.29 : २८ सप्टेंबर १९५३ रोजी विदर्भ प्रांत महाराष्ट्रात सामील करण्यात आला. त्याला नागपूर करार असे नाव देण्यात आले. तेव्हापासून विदर्भाला सावत्र वागणूक मिळत...
- Advertisment -

Most Read