40.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Yearly Archives: 2016

नावीन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञान हेच देशाचे भविष्य- नितीन गडकरी

गडचिरोली, दि.३०: नावीन्यपूर्ण संशोधन व तंत्रज्ञान हेच देशाचे भविष्य असून, त्याद्वारेच देशाचा विकास करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक रस्ते विकास मंत्री...

नक्षल्यांनी केली तिघांची हत्या

गडचिरोली,दि. ३०: जिल्ह्यात राज्यपाल, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री येण्याच्या पूर्व रात्री काल नक्षल्यांनी तीन जणांची पोलीस खब-या असल्याच्या संशयावरून हत्या केली. लटा मडावी...

गडचिरोलीमध्ये गोदावरी नदीवरच्या पुलाचे उद्घाटन

गडचिरोली,दि.30- महाराष्ट्र व तेलंगणासह आंध्रप्रदेशला जोडणार्या गोदावरी नदीवरील पुलाचे आज लोकार्पण राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातल्या सिरोंचावासियांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक...

मुख्यमंत्र्यांच्या मामेभावाची मनमानी, कलोती सरांची ४७ दिवस शाळेत हजेरी!

अमरावती,दि.30: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ राहुल कलोती यांचा कामचुकारपणा उघड झाला आहे. मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ राहुल कलोती हे प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. सरकारनं चुकूनमाकून...

शिक्षण हे कौशल्यानुरूप असणे गरजेचे : आ. रहांगडाले

तिरोडा,दि.30:- विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी ज्ञानाकडे भर न देता इतर कौशल्य विकासाकडे सुध्दा लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल. तसेच स्पर्धेच्या युगात...

चंदन लागवडीतून शेतकरी आर्थिक क्रांती करु शकतो-माजी मंत्री प्रा.शिवणकर

गोदिया,दि.30- पूर्व विदर्भातील पारंपरिक धानाची शेती पाहता येथील शेतकरी अजूनही गरिबीचेच जिवन जगत आहे .त्यामुळे या धान शेतीला बगल देत फळबागासोबतच चंदनाची शेती करून...

बुलडाण्यात भीषण अपघात, 4 ठार, 2 गंभीर

बुलडाणा, दि. 30 - ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत....

छत्तीसगड मे पवार समाज को ओबीसी मे सम्मिलीत करने राष्ट्रीय ओबीसी महासंघ करे पहल

भिलाई-मध्यप्रदेश,महाराष्ट्र एंव छत्तीसगड प्रदेश मे बडी तादाद मे पोवार,पवार,भोयर पवार समाज हजारो सालो से रह रहा है। किंतू कुछ पाच सांत सालोसे छ्त्तीसगड सरकारने...

तिसरे शेतकरी साहित्य संमेलन फेब्रुवारीला गडचिरोलीत

गडचिरोली,दि.30 : तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन २५ व २६ फेब्रुवारी २०१७ रोजी गडचिरोली येथील संस्कृती सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे....

कोळसा खाणीत जमीन खचली, 50 मजदूर अडकल्याची भीती

रांची,(वृत्तसंस्था) दि. 30 - झारखंडमध्ये कोळसा खाणीतील जमीन खचली असून 40 ते 50 कामगार आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही खाण ईस्टर्न...
- Advertisment -

Most Read