37.5 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Nov 2, 2017

गोंदिया,गोरेगाव व तिरोडा तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर

८ प्रकारच्या सवलती लागू गोंदिया,दि.२ : यंदा जून ते सप्टेबर या कालावधीतील पर्जन्याची तुट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणीखालील...

संसद, विधिमंडळातही हवे महिलांना आरक्षण

नागपूर,दि.02 : स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. याच धर्तीवर संसद (लोकसभा, राज्यसभा) आणि विधिमंडळ (विधानसभा, विधान परिषद)मध्ये महिलांना ३३ टक्के...

गौरव पुरस्कार योजनेची जिल्हास्तरीय निवड समिती बैठक

भंडारा,दि.2 : आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार योजनेची जिल्हास्तरीय निवड समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आरोग्य सभापती विनायक बुरडे, जिल्हा...

केंद्र-राज्यातील भाजप सरकार भांडवलदार हिताचे

साकोली,दि.02 : केंद्रातील भाजपा, मोदी सरकार हे जनतेचे सरकार नसून मुठभर भांडवलदार, उद्योगपती व परदेशी कंपन्या यांचे दलाल आहे. सकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणे, नियोजन,...

सरकारने तीन वर्षात शेतकऱ्यांवर दरोडा टाकला – धनंजय मुंडे

# सोयाबीन, कापूस, मुग, उडीदाच्या भावात केली कपात मुंबई/बीड. ( शाहरुख मुलाणी ),दि.02 – शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादीने बीड जिल्ह्यात नुकताच मोर्चा काढला. या मोर्चानंतर भाजपच्या...

तरुण पिढीने डेअरी व्यवसायामध्ये यावे. – दुग्धविकास मंत्री महादेव जानकर

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.2 – डेअरी प्रकल्पांमध्ये प्रगत तंत्रज्ञान वापर व्हावा तसेच डेअरी क्षेत्रामधील सुवर्णसंधींचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक तरुण पिढीने डेअरी व्यवसायामध्ये जावे...

३५ हजार महिलांना स्वयंपाकासाठी उज्ज्वलाचा आधार

गोंदिया,दि.02 : स्वयंपाकासाठी महिलांचे चुलीवर असलेले अवलंबित्व कमी करु न त्यांचा त्रास कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मे २०१६ पासून पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरु केली....

कमी खर्चाच्या शेतीसाठी तंत्रज्ञानाची गरज-भडसावळे

सडक-अर्जुनी,दि.02 : आपला देश कृषीप्रधान देश असला तरी शेतकर्यांच्या वर्तमान परिस्थितीमध्ये शेतीचा लागवड खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होत आहे. त्या खर्चामुळे शेती परवडत नाही. ती...

मोहाडी येथे ईव्हीएममध्ये घोळ नागरिकांचा आरोप

गोरेगाव,दि.02 : तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये घोळ करुन सरपंच पदाच्या उमेदवाराला विजयी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे निवडणूक रद्द करुन पुन्हा निवडणूक...
- Advertisment -

Most Read