36.7 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Jun 3, 2017

दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

वाशीम,दि.2 - वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मुंगळा व मंगरुळपीर तालुक्यातील   तऱ्हाळा येथील दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून  राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुलाब...

शेतकरी संपाबाबत घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप : जयाजी सूर्यवंशी

मुंबई,दि. 3- 'काल रात्री घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होत असल्याची' कबूली शेतकरी आंदोलनातील नेते जयाजी सूर्यवंशी यांनी आज (शनिवार) दुपारी दिली.राज्यातील शेतकरी संप मिटल्याची...

मागण्या मान्य न झाल्याने शिवसैनिकांचा रास्तारोको

धुळे, दि. 3 - प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी शेतक-यांनी आंदोलन पुकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर शेतक-यांच्या काही प्रमाणात मागण्या मान्य केल्याने शेतकरी संप...

सहारनपूर हत्याकांडाच्या निषेधार्थ निवेदन सादर

गोंदिया,दि.03- उत्तरप्रदेश राज्यातील सहारनपुर येथे दलीत समाज बांधवांची अमानूष हत्या करण्यात आली असून उत्तर प्रदेश सरकार व केंद्र सरकार आरोपींना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे...

मदर डेअरीचे रविवारी उद्‌घाटन

नागपूर दि.3 - गेल्या तीन वर्षांपासून विदर्भात अनेक प्रकल्प व संस्था सुरू होत आहे. याच मालिकेत येत्या रविवारी (ता. 4) मदर डेअरीचा एक प्रकल्प...

मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना गुंडाळलं, किसान सभा संपावर ठाम

मुंबई दि.3- गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी सुरु केलेला ऐतिहासिक संप थांबविण्यात अखेर सरकारला यश आले आहे. शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी...

तंबाखू सोडण्याचा निर्धार करा-डाॅ.धकाते

भंडारा,दि.3 -तंबाखुच्या सेवनामुळे फक्त खाणाराच नाही तर त्यांचे संपूर्ण परिवार मृत्युच्या दारी येते. म्हणून आज जागतिक तंबाखु नकार दिनाच्या निमित्ताने तंबाखु सोडण्याचा निर्धार करा,...

महावितरणचा ‘आर्थिक डोलारा समजणे’ सर्व कर्मचार्‍यांना गरजेचे : खंडाईत

गोंदिया दि.3 :: प्रत्येक महावितरण कर्मचार्‍यानी सध्या सुरू असलेला आर्थिक डोलारा लक्षात घेऊन महावितरणची पत वाढण्यास कशी मदत होईल, या संबंधीचा विचार करणे फार...

नागपूर कॅन्सर हॉस्पिटल अँण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे रविवारी उदघाटन

नागपूर,दि.3 : नागपूर कॅन्सर हॉस्पिटल अँण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे उद््घाटन येत्या ४ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या इन्स्टिट्यूटचे निदेशक व...

अन्यथा ५ जूनला सर्व तहसीलदार कार्यालयांचा ताबा घेऊ

मुंबई दि.3: केंद्रात आणि राज्यात सरकार सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाने दिलेली आश्‍वासने विसरली आहेत. शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचे आश्‍वासन त्यापैकीच एक आहे. भाजपाचे सरकार सत्तेवर येऊन...
- Advertisment -

Most Read