28.6 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Mar 3, 2015

सार्वजनिक वितरण व्यवस्था बायोमेट्रीक आधारकार्डशी जोडणार

मुंबई : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रीक प्रणाली तसेच आधारकार्डशी जोडण्याचा क्रांतिकारी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ...

योजना UPA च्या पण कार्यक्षमतेनं राबवल्या NDA सरकारनं – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली -युपीए सरकारच्या मनरेगा व आधार कार्डसारख्या योजनांचं काम युपीए - २ च्या काळात अत्यंत संथगतीने झाले परंतु याच योजनांना एनडीए सरकारने...

लोकसभा निवडणूक, भाजपाचा खर्च ७१२ कोटी रुपये

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर केंद्रात सत्तारुढ झालेल्या भाजपा पक्षाने निवडणुकीत तब्बल ७१२ रुपये कोटी खर्च केले होते. तर काँग्रेसने...

बीएसएनएलचे थ्रीजी दर 50 टक्‍क्‍यांनी कमी होणार

नवी दिल्ली : खाजगी क्षेत्रातील मोबाईल कंपन्यांचे दर दिवसेंदिवस वाढत असताना भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) लवकरच आपल्या थ्रीजी सेवेच्या दरात 50 टक्‍क्‍यांची कपात...

मणिशंकर अय्यर म्हणाले, अफजल गुरुच्या विरोधात नव्हते पुरावे

नवी दिल्ली- संसद हल्ल्याचा दोषी क्रुरकर्मा अफजल गुरुला दिलेली फाशी न्याय घटनेची खिल्ली उडवणारी घटना असल्याचे पीडीपीने म्हटले आहे. दुसरीकडे, अफजल गुरुच्या विरोधात सरकारकडे...

‘आरएसएस’ म्हणजे अविवाहितांचा क्लब- ओवैसी

वृत्तसंस्था हैदराबाद - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) अविवाहितांचा क्लब असून, त्यांनी आम्हाला मुलांना जन्माला कसे घालावे हे शिकवू नये, अशी जहरी टीका एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन...

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीच्या धडकेत १ ठार

करनाल - हरियानाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या ताफ्यातील गाडीने सोमवारी रात्री पादचाऱ्याला ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिस अधीक्षक अभिषेक गर्ग यांनी...

ISI ने केली होती संरक्षण मंत्रालयात हेरगिरी

नवी दिल्ली - पाकिस्तानची गुप्तहेर संस्था (ISI) ने संरक्षणल मंत्रालयात हेरगिरी केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारतीय लष्कराच्या संदर्भातील...

भूमी अधिग्रहण कायद्याच्या निषेधार्थ जेलभरो

मुंबई –शेतक-यांवर अन्याय करणा-या भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात लोकशिक्षण व जनजागृती करण्यासाठी येत्या दि. ९ पासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सेवाग्रामपासून दिल्लीपर्यंत पदयात्रा काढणार आहेत....

अवकाळी पावसामुळे १००० कोटींची हानी, १७ हजार हेक्टरवर पिकांना फटका

मुंबई - राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या गहू, ज्वारी या रब्बी पिकांचे जवळपास एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले, अशी...
- Advertisment -

Most Read