30.6 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: May 6, 2015

‘शुभमंगल सामुहिक विवाह योजना’

शेतकरी , शेतमजुरांच्या मुलीच्या विवाहासाठी महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुबंई अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मुलींच्या विवाहासाठी शुभमंगल सामुहिक विवाह...

टिपागड किल्ल्याकडे शासनाचे दुर्लक्ष

कोरची दि. 6- तालुक्यातील घनदाट जंगलात असलेल्या टिपागड पर्यटन स्थळाच्या डागडुजीकडे शासनाचे कायमचे दुर्लक्ष झाले असून सदर किल्ला भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे. टिपागडचा राजा...

दारू तस्करीत अडकला भाजपा नगरसेविकेचा पती

वरोरा दि. 6: चंद्रपूर येथील भाजपाच्या नगरसेविका स्वरूपा असराणी यांचा पती गणेश लिलाराम असराणी याला मंगळवारी दारू तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली. यामुळे राजकीय...

राज्यसभेत बांधकाम विधेयक स्थगित

नवी दिल्ली दि. 6- भू-संपादन विधेयकावर काँग्रेसने मोदी सरकारला बांधकाम नियमन विधेयकावरून दुसरा दणका दिला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी राज्यसभेत या विधेयकाला जोरदार विरोध...

‘हिट अँड रन’ खटला: सलमान खान दोषी

वृत्तसंस्था मुंबई दि. 6: गेली 13 वर्षे सुरू असलेल्या ‘हिट अँड रन‘ खटल्यात अभिनेता सलमान खान याला न्यायालयाने आज (बुधवार) दोषी ठरविले. 2002 मध्ये मद्यधुंद...

‘ग्रीनपीस इंडिया’चे कामकाज एका महिन्यात बंद?

वृत्तसंस्था नवी दिल्ली दि. 6:- पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रीनपीस इंडिया या स्वयंसेवी संस्थेने (एनजीओ) भारतातील कामकाज बंद करण्याचा इशारा आज दिला. केंद्र सरकारने...

सहावी ते बारावीच्या पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना

पुणे दि. 6:: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एमएससीआरटी) इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेचे व विकसनाचे काम सुरू करण्यात आले...

नैसर्गिक आपत्तीत 33 टक्‍के नुकसानीचीही भरपाई

मुंबई दि. 6: - नैसर्गिक आपत्तीत भरडणाऱ्या शेतकऱ्यांना जाचक पैसेवारीच्या अटीत सरकारने आज दिलासा दिला. केंद्राच्या धर्तीवर 50 टक्‍के नुकसानीची अट शिथिल करत...

सातबाराला सेवा हमीचे संरक्षण नाही

नागपूर दि. 6 : जनतेची कामे निर्धारित वेळेत व्हावी यासाठी सेवा हमी कायदा आणला असला तरी यात शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सातबारा उताऱ्याचा समावेश नाही....

५०२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या

गोंदिया दि. ५ –: राज्य शासनाच्या गृह विभागाच्या निर्देशानुसार, येथील जिल्हा पोलीस विभागाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील ५०२ पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यांतर्गत बदली ३०...
- Advertisment -

Most Read