Daily Archives: May 6, 2016
लातूरकरांना ‘जलदूत’द्वारे पाच कोटी लिटर पाणी
BerarTimes - 0
मुंबई दि.6 : लातूर शहरातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन राज्य शासनाने तातडीची उपाययोजना म्हणून रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय लातूरकरांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि मदतीचा ठरला...
अदानींने थकवले ७२ हजार कोटी !
BerarTimes - 0
नवी दिल्ली : राज्यसभा सदस्य पवन वर्मा यांनी उद्योजक घराण्यांवर थकित असलेल्या रकमेचा मुद्दा उपस्थित करीत केवळ अदानी ग्रुपकडे तब्बल ७२ हजार कोटी रुपये...
लाईफ लाईनमध्ये ५५ मोतीबिंदू शस्त्रक्रिया
BerarTimes - 0
गोंदिया,दि.६ : जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झालेल्या लाईफ लाईन एक्सप्रेसमध्ये आज ६ मे रोजी पहिल्या दिवशी जिल्ह्यातील ५५ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया...
ग्रामीण विकासालाच प्राधान्य -सीईओ डॉ.पुलकुंडवार
BerarTimes - 0
गोंदिया,दि.६ : जिल्हा परिषदेची ग्रामीण विकासात अत्यंत महत्वाची भूमिका आहे. मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषद ओळखली जाते. ग्रामीण विकासाच्या अनेक योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेकडून...
इमारत बांधकाम परवाना प्रक्रिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणावी – मुख्यमंत्री फडणवीस
BerarTimes - 0
मुंबई, दि. 6 : मानवी हस्तक्षेप कमी केल्याशिवाय नागरिकांना चांगली सेवा देता येणार नाही. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने इमारत बांधकाम परवानगीची प्रक्रिया पारदर्शक व सुलभ व्हावी,...
छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात आदरांजली
BerarTimes - 0
मुंबई, दि. 6 : सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजलीवाहिली. याप्रसंगी...
दहशत माजविणाèयांना अटक करा जिल्हाधिकाèयांना निवेदन
BerarTimes - 0
शिव शर्मा यांच्यावरील ३०७ कलम काढण्याची मागणी
गोंदिया : आ. गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याचे निमित्त करून शहरात दहशत माजवून नागरिकांना वेठीस धरणाèयांना तातडीने अटक करण्यात...
शेतकर्यांना कर्जमाफी द्या, अन्यथा ‘चांदा ते बांदा’ आंदोलन
BerarTimes - 0
मुंबई- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार हे आजपासून दोन दिवसाच्या (6 ते 7 मे) मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत. या...
सोनिया-राहुल-मनमोहनसिंगाना अटक व सुटका
BerarTimes - 0
नवी दिल्ली - काँग्रेसने जंतर-मंतर येथे रॅलीचे आयोजन केले. यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, 'देशात दुष्काळ पडला आहे. दररोज 50 शेतकरी आत्महत्या करत आहेत....
रजेगावात विजपडून झालेल्या सिलिंडरस्पोटात 4 घरे खाक
BerarTimes - 0
महेश येळे
रावणवाडी(गोंदिया)- पोलीस ठाण्याच्या हदीत येणाऱ्या रजेगाव येथे गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासोबत अचानक वीज पडल्याने चार घरांना आग लागल्याची घटना...
- Advertisment -
Most Read
© 2023, BerarTimes