29.9 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Feb 20, 2017

रेल्वे स्थानकावर कालिंदी एक्स्पेसने दिली मालगाडीला टक्कर

फिरोजाबाद, दि. 20 - उत्तरप्रदेशातील फिरोजाबाद येथे तुंडला रेल्वे स्थानकावर कालिंदी एक्स्पेसने मालगाडीला टक्कर दिली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, रेल्वेच तीन...

मनमोहन सिंह यांना अक्कल नव्हती, हंसराज अहिरांची जीभ घसरली

वर्धा, दि. 20 - केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर काँग्रेस सरकारवर टीका करताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर घसरले आहेत. 'मागील काँग्रेसचे सरकार हे बेकार...

रस्त्यावरच आमच्या लढाईचा शेवट – एन.डी. पाटील

कोल्हापूर, दि. 20 - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज दोन वर्ष पूर्ण झाली. मात्र तपास यंत्रणेने अजूनही ठोस पावले उचलली नाहीत, त्यामुळे...

शिवाजी महाराज जयंती उत्साहात

गोंदिया दि. 20: श्री शिव छत्रपती मराठा समाज गोंदियाच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी येथील प्रस्तावित शिव छत्रपती प्रतिमा स्थळावर श्री छत्रपती शिवाजी महाराज...

पोलीस विभाग व हॉटेल मालकांची बैठक

गोंदिया दि. 20:: राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ शेजारील सर्व हॉटेल, ढाबे व इतर दुकान यांचे चालक व मालक यांची फुटाळा/सौंदड येथे पोलीस विभागाने बैठक...

‘आपले सरकार’ जनतेसाठी ठरतेय फायद्याचे : रहांगडाले

तिरोडा दि. 20: राज्यात फडणवीस सरकारने सुरू केलेले 'आपले सरकार पोर्टल' हे जनतेच्या फायद्याचे ठरत असून तालुक्यातील आतापर्यंत दोन समस्यांचे निराकरण होऊन त्यांच्या अडचणी...

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची रक्तपेढी दीड महिन्यापासून बंद

नागपूर ,दि.20 : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रक्तपेढी २४ तास सुरू ठेवण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला महिना होत नाही तोच डागडुजीच्या नावाखाली ही रक्तपेढी बंद करण्यात आली....

डिजिटल शाळांसाठी ग्रामपंचायतींनी निधी द्या-जमईवार

अर्जुनी-मोरगाव,दि.20 : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजूनपावेतो निधी अभावी शंभर टक्के डिजिटल झाल्या नाहीत. अशा शाळांना गावातील ग्रामपंचायतने १४ व्या केंद्रीय वित्त...

सिंचनाच्या सोयीसाठी मिळणार हवा तेवढा निधी

तिरोडा दि. 20:: जलयुक्त शिवार योजनेंतर्गत दोन तलाव एकत्रीकरणासाठी सोनेगाव (ता. गोरेगाव) येथे एकूण ४९ लाख ६९ हजार ७७० रुपये आ. विजय रहांगडाले यांच्या...

आधुनिक भारत निर्मितीसाठी धम्म हवा-सुधीर गव्हाणे यांचे प्रतिपादन

नागपूर दि. 20: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माणुसकीची मूल्ये पाळणारा समाज अपेक्षित होता. मानवी समाजात माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. माणुसकी नसेल तर असा समाज...
- Advertisment -

Most Read