Daily Archives: Sep 20, 2016
विदर्भातील दोन्ही शहीदांना श्रद्धांजली…
BerarTimes - 0
नागपूर/गोंदिया,दि.20-जम्मू कश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी कडवी झुंज देतांना विदर्भाचे दोन जवान शहीद झाले. यात यवतमाळ जिल्ह्यातील पुरळ गावाचे विकास जनार्दन...
पशुतस्करांचा पोलीसावर हल्ला,१२ आरोपी ताब्यात
BerarTimes - 0
महेश येळे रावणवाडी(गोंदिया),berartimes.comदि.२०-गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाणेर्तंगत येत असलेल्या चंगेरा येथील जनावर तस्करांनी उपविभागीय पोलीस व रावणवाडी पोलीसांच्या गाडीवर हल्ला करीत दगडबाजी केल्याने एक...
चुकीच्या धोरणामुळे विद्याथ्र्यांचे भविष्य अंधारात-प्राचार्य तायवाडे
BerarTimes - 0
नागपूर,दि.२० - बीएड, बीपीएड, एलएलबी, बीफॉर्म, एमबीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यस्तरीय सेलच्या माध्यमातून परीक्षेची जाहिरात निवडक वृत्तपत्रांमधूनच देण्यात आली. त्यामुळे परीक्षेसंदर्भातील माहिती अनेक...
ओबीसी विद्यार्थांनी हक्कासाठी लढा द्यायला सज्ज व्हावे
BerarTimes - 0
सालेकसा,दि.२०:गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संंघाच्यावतीने १७ सप्टेंबर रोजी जी.के.ज्युनीयर कॉलेज कावराबांध येथे ओबीसी विद्यार्थांसाठी ओबीसींचे आरक्षण,शिष्यवृत्ती आणि अधिकार या विषयावर कार्यशाळेचे...
धानोरा तालुक्यात आढळले नक्षली बॅनर
BerarTimes - 0
धानोरा (गडचिरोली) : तालुक्यातील मुरूमगाव, बेलगाव व सावरगाव परिसरात सोमवार, १९ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास नक्षली मजकूर नमूद असलेले बॅनर आढळून आले. मुरूमगाव, बेलगाव...
२२0 केव्हीच्या सबस्टेशनला भीषण आग
BerarTimes - 0
वर्धा,दि.20 : महावितरणच्या बोरगाव (मेघे) येथील २२0 बाय ६६ केव्ही सबस्टेनधील दोनपैकी एका मोठय़ा ट्रान्सफॉर्मरला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीमुळे वर्धेसह यवतमाळ...
मोतेंच्या आंदोलनापुढे सरकार झुकले;पण 100 टक्के निकालाची अट लादली
BerarTimes - 0
मुंबई,दि.20- विनाअनुदानित शाळातील शिक्षकांच्या वेतनासाठी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानंतर शालेय शिक्षण विभागातील उच्चस्तरीय अधिकारी मंत्र्यांचे ऐकत नसल्याने कोकण विभागातील शिक्षक आमदार रामनाथ मोते यांना सोमवारी...
विदर्भाचा लढा तीव्र करावा लागेल-राम येवले
BerarTimes - 0
तिरोडा,दि.20 : १९0५ पासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी असून त्यासाठी लढा सुरू आहे. २८ सप्टेंबर १९५३ ला विदर्भाला जनतेची सम्मती न घेता जबरन महाराष्ट्रात सामील...
© 2023, BerarTimes