29.9 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Jan 30, 2017

मुनगंटीवारांनी सेवाग्राम येथे गांधींच्‍या पावन स्‍मृतीला केले अभिवादन

वर्धा, दि. 31 - राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्‍त राज्‍याचे अर्थमंत्री तथा वर्धा जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम येथील बापू कुटी येथे...

पोलीस आयुक्तांनी केली चूक मान्य

नागपूर, दि. 31 - हे राम, नथुराम ! नाटकाचा निषेध नोंदवून आंदोलकांना गोळी घालण्याची धमकी देणारे फलक दाखविल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलीस आयुक्त...

आज ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

गोंदिया,दि.३१ : आजी, माजी आणि शहिद सैनिकांच्या अवलंबीतांच्या पुनर्वनासाठी देशात ध्वजदिन साजरा करण्यात येतो. हा निधी माजी सैनिक/विधवांच्या कल्याणकारी योजनांसाठी वापरल्या जातो. ध्वजदिन निधी...

गोंदियात आंतरराज्य पेंटीग प्रदर्शनाचे आयोजन

गोंदिया,दि.31-गोंदिया शहरातच नव्हे तर जिल्ह्यात पहिल्यांदाच पेंटीग प्रदर्शनाचे आयोजन गोंदियाच्या घनश्यामदास केलनका सभागृहात करण्यात आले आहे.गोंदिया आर्ट क्रियेशन व गोंदिया लांयस क्लबच्यावतीने आयोजित या...

नक्षलग्रस्त देवरी तालुक्यात महिला कबड्डी स्पर्धेला प्रतिसाद

गोंदिया,दि.31- गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातील पुराडा येथे पुर्व विदर्भस्तरीय भव्य अशा महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेमध्ये पुर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातून...

विनोद राय बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयच्या नव्या प्रशासकांची नियुक्ती केली असून, भारताचे माजी महालेखापरिक्षक विनोद राय यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्याशिवाय इतिहासकार रामचंद्र गुहा,...

मुलायम सिंहांच्या मृत्यूची वेळ आलीय, भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान

नवी दिल्ली, दि. 30 - समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांच्यावर टीका करताना केंद्रीय राज्य मंत्री आणि भाजपा नेते संजीव बलियान यांची...

आकडे काढण्यासाठी पायाळू मुलाचा वापर

बुलडाणा, दि. 30 - शेगावमध्ये एका १४ वर्षीय बालकावर मंत्रोपचार करून वरलीचे आकडे काढण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न रविवारी शेगाव जिल्हा बुलडाणा येथे उघडकीस आला....

‘त्या’ दोन आदिवासी तरुणींपासून पोलिसांना राहावे लागणार लांब

नागपूर, दि.30- कांकेर(छत्तीसगड) येथील दोन आदिवासी तरुणींवर पोलिसांनी अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रविवारी त्या तरुणींना शासकीय आश्रयालयात ठेवण्यात यावे...

भटक्यांची मुले शिकली पाहिजे!

भंडारा दि. 30 –: भटक्या समाजात अज्ञान आणि अज्ञानामुळे अंधश्रध्दा सर्वात मोठी समस्या आहे. यासाठी भटक्यांची मुले शिकली पाहिजेत जगाचे ज्ञान शिक्षणाशिवाय कळणार नाही,...
- Advertisment -

Most Read