Daily Archives: Feb 20, 2017
रेल्वे स्थानकावर कालिंदी एक्स्पेसने दिली मालगाडीला टक्कर
BerarTimes - 0
फिरोजाबाद, दि. 20 - उत्तरप्रदेशातील फिरोजाबाद येथे तुंडला रेल्वे स्थानकावर कालिंदी एक्स्पेसने मालगाडीला टक्कर दिली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, रेल्वेच तीन...
मनमोहन सिंह यांना अक्कल नव्हती, हंसराज अहिरांची जीभ घसरली
BerarTimes - 0
वर्धा, दि. 20 - केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर काँग्रेस सरकारवर टीका करताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर घसरले आहेत. 'मागील काँग्रेसचे सरकार हे बेकार...
रस्त्यावरच आमच्या लढाईचा शेवट – एन.डी. पाटील
BerarTimes - 0
कोल्हापूर, दि. 20 - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज दोन वर्ष पूर्ण झाली. मात्र तपास यंत्रणेने अजूनही ठोस पावले उचलली नाहीत, त्यामुळे...
शिवाजी महाराज जयंती उत्साहात
BerarTimes - 0
गोंदिया दि. 20: श्री शिव छत्रपती मराठा समाज गोंदियाच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी येथील प्रस्तावित शिव छत्रपती प्रतिमा स्थळावर श्री छत्रपती शिवाजी महाराज...
पोलीस विभाग व हॉटेल मालकांची बैठक
BerarTimes - 0
गोंदिया दि. 20:: राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ शेजारील सर्व हॉटेल, ढाबे व इतर दुकान यांचे चालक व मालक यांची फुटाळा/सौंदड येथे पोलीस विभागाने बैठक...
‘आपले सरकार’ जनतेसाठी ठरतेय फायद्याचे : रहांगडाले
BerarTimes - 0
तिरोडा दि. 20: राज्यात फडणवीस सरकारने सुरू केलेले 'आपले सरकार पोर्टल' हे जनतेच्या फायद्याचे ठरत असून तालुक्यातील आतापर्यंत दोन समस्यांचे निराकरण होऊन त्यांच्या अडचणी...
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची रक्तपेढी दीड महिन्यापासून बंद
BerarTimes - 0
नागपूर ,दि.20 : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रक्तपेढी २४ तास सुरू ठेवण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला महिना होत नाही तोच डागडुजीच्या नावाखाली ही रक्तपेढी बंद करण्यात आली....
डिजिटल शाळांसाठी ग्रामपंचायतींनी निधी द्या-जमईवार
BerarTimes - 0
अर्जुनी-मोरगाव,दि.20 : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजूनपावेतो निधी अभावी शंभर टक्के डिजिटल झाल्या नाहीत. अशा शाळांना गावातील ग्रामपंचायतने १४ व्या केंद्रीय वित्त...
सिंचनाच्या सोयीसाठी मिळणार हवा तेवढा निधी
BerarTimes - 0
तिरोडा दि. 20:: जलयुक्त शिवार योजनेंतर्गत दोन तलाव एकत्रीकरणासाठी सोनेगाव (ता. गोरेगाव) येथे एकूण ४९ लाख ६९ हजार ७७० रुपये आ. विजय रहांगडाले यांच्या...
आधुनिक भारत निर्मितीसाठी धम्म हवा-सुधीर गव्हाणे यांचे प्रतिपादन
BerarTimes - 0
नागपूर दि. 20: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माणुसकीची मूल्ये पाळणारा समाज अपेक्षित होता. मानवी समाजात माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. माणुसकी नसेल तर असा समाज...
© 2023, BerarTimes