31.6 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Oct 14, 2017

संस्थेच्या विकासासाठी कार्य करा – आल्हाद भांडारकर

लाखनी,दि.१४ : संस्था अंतर्गत विविध घटक संस्थेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शाळा आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि उज्वल भवितव्यासाठी संस्कारक्षम शिक्षण द्यावे. घटक संस्थेच्या विकासासाठी कार्य करण्याचे...

अचलपूर तालुक्यात दोन कृषी केंद्रांचे परवाने रद्द

अमरावती,दि.१४ : - बंदी घालण्यात आलेल्या खते व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या अचलपूर तालुक्यातील दोन कृषीसेवा केंद्राचे परवाने तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शनिवारी रद्द केले. कीटकनाशाकामुळे शेतकऱ्यांना...

पार्किंगसाठी पालिकेची जागा द्या शिख बांधवांची नगराध्यक्षांनी मागणी

गोंदिया,दि.14- येथील रेलटोली गुरूद्वारा गुरूसिंग सभेच्या शिष्टमंडळाने  नगराध्कयक्ष अशोक इंगळे यांची नगरपालिकेत भेट घेऊन भाविकांचे वाहन उभे करण्याकरिता भविष्यात पार्किंगची समस्या उदभवणार असल्याने परिसरात...

गडचिरोलीत राष्ट्रसंताच्या जागविल्या स्मृती

गडचिरोली,दि.14 : राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती व श्री गुरूदेव सेवामंडळ शाखा गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी दोनदिवसीय १५ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य...

राज्यात साडेचार हजार डॉक्टरांची नोंदणी रद्द

मुंबई,दि.14-मेडिकल अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांना ग्रामीण भागात १ वर्षाची सेवा बंधनकारक असते. मात्र या नियमाचे पालन न केल्याचा ठपका ठेवून राज्यातील सुमारे चार हजार...

दिव्यांगांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

भंडारा,दि.14 : दिव्यांग, अनाथ, विधवा, परित्यक्त्या, शेतकरी, शेतमजूर व माजी सैनिकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसंबंधात दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेने येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील त्रिमुर्ती चौकात...

नेत्यांनी आपसी मतभेद मिटवून पक्षाला वाढवावे-अजित पवार

नागपूर,दि.14 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत प्रदेश अध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग यांना आपसातील मतभेद मिटविण्याची विनंती...

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी साथ द्या

गोंदिया,दि.14 : जीवनाश्वक वस्तूंचे वाढते दर आणि वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे. भाजपा सरकारने सामान्य जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून त्यांची दिशाभूल केली. मात्र...

बचत गटांसाठी व्यापारी संकुल उभारणार-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.14 : महिला बचत गटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळाल्यास महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास मदत होईल....
- Advertisment -

Most Read