31.9 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Jul 26, 2017

बैलगाडा शर्यत विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

मुंबई.(शाहरुख मुलाणी)दि.२६ – बैलगाडा शर्यत विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. यामुळे या विधेयकावर अखेर शिक्कामोर्तब झाले.राज्य विधीमंडळाने बैलगाडा शर्यत विधेयक पारीत केले होते. हे...

शेतकरी आंदोलनाची धार कमी करण्यासाठीच सरकारकडून शिवाजी महाराजांच्या नावाची ढाल– शशिकांत शिंदे

मुंबई.(विशेष प्रतिनिधी)दि.२६:सरसकट संपुर्ण कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी ऐतिहासिक आंदोलन व संपाचे हत्यार उपसले होते. अखेर शेतकऱ्यांच्या एकीपुढे सरकारला झुकावे लागले. परंतु सरकारने जाचक अटी...

शेतकऱ्यांनो ! मुली व पत्नीचे नाव सातबारावर नोंदवा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गोंदिया,दि.२६ : जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्ग राबतांना दिसतो. घरच्या पशुधनाची काळजी घेण्यासोबतच जंगलातून तेंदूपत्ता संकलन करण्याचे काम...

पिकविमा भरण्याची मुदत वाढवा – धनंजय मुंडे

मुंबई.(शाहरुख मुलाणी),दि.26– खरीप हंगामाचा पिकविमा भरण्याची दि.31 जुलै ही शेवटची तारीख आहे, मात्र, ऑनलाईन पिकविमा भरण्यात प्रचंड विलंब आणि अडचणी येत असल्याने पिकविमा भरण्याच्या...

रेल्वे स्टेशनवर खाद्य विक्रीचे स्टॉल्स सुरू करण्यासाठी महिला बचत गटांना परवानगी द्यावी – खा.महाडिक

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद मुंबई.(शाहरुख मुलाणी)दि. 26 : – लोकसभेत सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या प्रश्‍नोत्तराच्या तासात खासदार धनंजय महाडिक...

जिल्हा परिषद अंतर्गत धोकादायक शाळांचे नुतनीकरण्यासाठी बृहद्आराखडा करणार

मुंबई, दि. 26 : राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या धोकादायक इमारतींच्या नुतनीकरणासाठी बृहद्आराखडा तयार करण्यात येणार असून येत्या पाच वर्षात ...

सोलापूर जिल्ह्याला पावसाची आणि पाण्याची गरज – ज्येष्ठ आ. गणपतराव देशमुख

मुंबई.(शाहरुख मुलाणी)दि.26 – जुन मध्ये पेरण्या झाल्या आहेत थोडासा पाऊस पडला पण जुलै मध्ये पेरण्यानंतर अजिबाद पाऊस पडलेला नाही त्यात पाण्याची कमी आहे....

मुंबई विद्यापीठाच्या परिक्षांचे निकाल ३१ जुलै पर्यंत जाहिर करणार – विनोद तावडे

मुंबई.(शाहरुख मुलाणी),दि.26 – मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या एकूण ४७७ परीक्षांच्या निकालापैकी १०४ परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहिर केले असून उर्वरित निकाल ३१ जुलै च्या मुदतीत लागतील....

राज्य सरकारी कर्मचा-यांना 5 दिवसांचा आठवडा नाहीच?

मुंबई,दि.26- राज्यातील सर्व शासकीय कर्मचार्‍यांच्या पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने कोणतीही समिती स्थापन...

नितीशकुमारांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, 20 महिन्यांत तुटली जदयू-राजद युती

पाटणा,दि.26(वृत्तसंस्था)- बिहार सरकारच्या सत्ताधारी आघाडीतील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी...
- Advertisment -

Most Read