29.9 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Mar 3, 2018

गौरी लंकेश हत्या प्रकरणी एकाला अटक

बेंगळुरू(वृत्तसंस्था),दि.03 : पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलीस विशेष पथकाने (एसआयटी) हिंदू युवा सेनेच्या नवीन कुमारला अटक केली आहे. नवीन कुमारने गौरी...

आरोग्यमंत्र्याच्या हस्ते खोडशिवनी आरोग्य केंद्राचे लोकार्पण

गोंदिया,दि.३ः- जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील घटेगाव येथे आरोग्य उप केंद्राचे तर खोडशिवनी येथे आरोग्य केंद्राचे उदघाटन राज्याचे आरोग्यमंत्री डा॓.दिपक सावंत यांच्या हस्ते जिल्ह्याचे पालकमंत्री...

बुलेटप्रूफ कारसह 225 गाड्या खरेदी करणार!

मुंबई,दि.3 : महाराष्ट्र सरकारने व्हीआयपी नेत्यांसाठी तब्बल 225 कारसह एक बुलेटप्रूफ टोयोटा फॉर्च्युनर कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बुलेटप्रुफ कारची किंमत तब्बल 56...

जातींच्या संघटना जातीतील उच्चभ्रूंचे हितसंवर्धन करतात, गरिबांचे नाही!

अमरावती,दि.03ः- लोकायत विचारमंच,नांदेड द्वारा 'जागतिकीकरण : भारतीय शेती व जातिव्यवस्था' या विषयावर आयोजित तिसरी विवेक जागर परिषद अमरावती येथे मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात संपन्न...

युवतीला अँसिड फेकण्याची धमकी

नागपूर,दि.3ः-लग्नास नकार दिल्याच्या कारणातून नात्यातील युवकाने एका युवतीला चेहर्‍यावर अँसिड फेकण्याची धमकी दिली. तो काही दिवसापासून युवतीला त्रास देत होता. अखेर कंटाळून २७ वर्षीय...

आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याची गरज

नाशिक,दि.3 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ मार्च १९३० रोजी ऐतिहासिक सत्याग्रह करून दलितांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळवून दिला. समाजातील जातिभेद निर्मूलनासाठी त्यांनी प्रयत्न...

अहिंसा संदेश वाचनाच्या विश्वविक्रमासाठी गडचिरोली पोलिस सज्ज

गडचिरोली, दि.2: नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शांतता व अहिंसेचा संदेश देण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने 'गांधी विचार आणि अहिंसा' या पुस्तकातील गांधीजींचे...

राका येथे इंजी. दवंडे महाराजांचा समाजप्रबोधन कार्यक्रम आज

सडक अर्जुनी,दि.3ः - संत तुकाराम महाराज बिज मुर्ती अनावरण व छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळ्याचे आयोजन सडक अर्जुनी तालुक्यातील राका येथे सार्वजनिक कुणबी...

मराठी विद्यापीठ रिद्धपूरलाच हवे

अमरावती,दि.3 : शासनाने मराठी विद्यापीठ मुंबई येथे प्रस्तावित केले आहे. तथापि, मराठीतील दोन्ही आद्यग्रंथांचे लेखन रिद्धपूरला झाले असल्याने याच ठिकाणी मराठी विद्यापीठ व्हावे, अशी...

साखरीटोला-सालेकसा बसफेरी केव्हा धावणार?

सालेकसा,दि.3ः-स्वातंत्र्य मिळून देशाला ७० वर्षे लोटली, तरी शासनाच्या बèयाच योजना गावापर्यंत पोहोचल्या नाही. संगणक युगात आजही काही गावे सरकारी यंत्रणेच्या दिरंगाईमुळे बस सेवेला मुकली...
- Advertisment -

Most Read