41.4 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Mar 14, 2015

अवकाळी पावसाची नाशिक व धुळे जिल्ह्यात हजेरी

नाशिक – आज सकाळपासून अवकाळी पावसाने नाशिक आणि धुळे जिल्ह्यात हजेरी लावली असून अनेक ठिकाणी गारपीटही झाली. चोहोबाजूंनी संकटात सापडलेल्या बळीराजाच्या डोळ्यात आसवे आणण्याचा निसर्गकोप...

बैलगाडा मालकांचे आळंदीत लाक्षणिक उपोषण

पुणे – अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील बैलगाडा मालकांनी केंद्र सरकारचे बैलगाडा शर्यतीवर बंदी उठविण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आळंदीमध्ये लाक्षणिक उपोषण केले. बैलगाडा...

तीन लाखांची एसटी अपघातातील मृतांच्या वारसांना भरपाई

मुंबई – राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला एसटी अपघातात मृत प्रवाशांच्या वारसांना तीन लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येईल, असे...

राज्यातील २००९ नंतरची अवैध धार्मिक स्थळे पाडा

मुंबई - महाराष्ट्रात सन २००९ नंतर अवैधरीत्या बांधण्यात आलेली सर्व धार्मिक बांधकामे पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी प्रशासनाला दिले आहेत. न्यायमूर्ती ए.एस. ओका...

दूसरी जाति की लड़की से प्यार किया तो लड़के को नंगा कर गधे पर घुमाया

नासिक. महाराष्ट्र के अहमदनगर जिले के वामबोरी गांव में दूसरी जाति की लड़की से प्यार करना एक 18 साल के शख्स को बहुत भारी...

भारताचा विजयी षटकार, झिम्बाब्वेवर 6 विकेट्स राखून विजय

ऑकलंड - टीम इंडियाने विश्वचषकातील शेवटचा साखळी सामना जिंकत विजयी षटकार मारला आहे. टीम इंडियाने झिम्बाब्वेने दिलेले 288 धावांचे लक्ष सहा विकेटस राखून पूर्ण...

गडचिरोली नगर परिषद शाळांतील ५१ शिक्षक वेतनाविना

गडचिरोली, ता.१4: येथील नगर परिषद शाळांतील ५१ शिक्षकांना मागील दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. या शिक्षकांना मागील १७ वर्षांपासून...

ग्रामीण भागातील ५७ % गरीब सकस आहारापासून वंचित

पीटीआय नवी दिल्ली - २१ व्या शतकात भारतात मोठय़ा प्रमाणात प्रगती झाल्याचे ढोल पिटले जात आहेत. देश अन्नधान्याच्या बाबत स्वयंपूर्ण झाला तरीही ग्रामीण भागातील ५७...

अडानीचा कर्ज प्रस्ताव स्टेट बँकेने फेटाळला

पीटीआय, नवी दिल्ली-भारतीय स्टेट बँकेने वादग्रस्त ठरलेल्या अडानी समूहाच्या ऑस्ट्रेलियातील खाण प्रकल्पासाठी १ अब्ज अमेरिकी डॉलर (सुमारे ६,२०० कोटी रुपये) कर्जाबाबत गेल्या वर्षी केलेला सामंजस्य...

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णयरस्त्यांवर उत्सव मंडप नकोच?

मुंबई : रस्त्यावर चालणे हा सर्वसामान्य माणसांचा मूलभूत हक्क आहे, तो हिरावून घेता येणार नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करून मुंबई उच्च न्यायालयाने गणेशोत्सव,...
- Advertisment -

Most Read